August 2019

आवाजाची मर्यादा व अन्य नियमांचे पालन मात्र सर्व मंडळांना करावेच लागेल, अन्यथा पोलिसी कारवाई होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली
पुणे : गणेश मंडळांना यंदाच्या वर्षी त्यांचे देखावे रात्री १२ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी दोन दिवसांनी वाढवून देण्यात आली. यापुर्वी फक्त ४ च दिवस देखावे रात्री १२ पर्यंत खुले ठेवता येत होते. आता ७ ते १२ सप्टेंबरपर्यंत म्हणजे ६ दिवस देखावे रात्री १२ वाजेपर्यंत खुले ध्वनीवर्धकासहित खुले ठेवता येतील. आवाजाची मर्यादा व अन्य नियमांचे पालन मात्र सर्व मंडळांना करावेच लागेल, अन्यथा पोलिसी कारवाई होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. गणेशोत्सवाच्या आधी दोन वेळा पुण्यात येऊन गेलो. काही सार्वजनिक मंडळांच्या कार्यक्रमास उपस्थित होते. देखावे तयार करायचे व रात्री १० वाजताच बंद करायचे याबाबत मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसली. त्यामुळे प्रशासनाबरोबर बोलून दिवस वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ध्वनीवर्धकाची मर्यादा तसेच अन्य नियम पाळावेच लागतील असे ते म्हणाले.किती मर्यादापर्यंत आवाज ठेवायचा याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली आहे. ती त्यांनी पार पाडली नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आवाजाची मयार्दा कमी ठेवावीच लागेल अन्यथा पोलिस कारवाई करतील असेही, पाटील यांनी सांगितले.पुणे : गणेश मंडळांना यंदाच्या वर्षी त्यांचे देखावे रात्री १२ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी दोन दिवसांनी वाढवून देण्यात आली. यापुर्वी फक्त ४ च दिवस देखावे रात्री १२ पर्यंत खुले ठेवता येत होते. आता ७ ते १२ सप्टेंबरपर्यंत म्हणजे ६ दिवस देखावे रात्री १२ वाजेपर्यंत खुले ध्वनीवर्धकासहित खुले ठेवता येतील. आवाजाची मर्यादा व अन्य नियमांचे पालन मात्र सर्व मंडळांना करावेच लागेल, अन्यथा पोलिसी कारवाई होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. गणेशोत्सवाच्या आधी दोन वेळा पुण्यात येऊन गेलो. काही सार्वजनिक मंडळांच्या कार्यक्रमास उपस्थित होते. देखावे तयार करायचे व रात्री १० वाजताच बंद करायचे याबाबत मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसली. त्यामुळे प्रशासनाबरोबर बोलून दिवस वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ध्वनीवर्धकाची मर्यादा तसेच अन्य नियम पाळावेच लागतील असे ते म्हणाले.किती मर्यादापर्यंत आवाज ठेवायचा याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली आहे. ती त्यांनी पार पाडली नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आवाजाची मयार्दा कमी ठेवावीच लागेल अन्यथा पोलिस कारवाई करतील असेही, पाटील यांनी सांगितले

जळगाव/ धुळे  - राज्यातील राजकारणात गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी सुरेशदादा जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह 48 आरोपींना धुळे न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सर्व आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे.  दरम्यान, आज दुपारी धुळे न्यायालयामध्ये सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल.

राहुरी प्रतिनिधी,
सबका साथ सबका विकास, सबका विश्वास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रीदवाक्य असल्याने ते भारतीय राज्यघटना व वंचितांच्या आरक्षणाला कदापि हात लावणार नाहीत, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
          तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने व सुरेंद्रभाऊ थोरात मित्र मंडळाच्या वतीने आठवले व इतर मान्यवरांचा भव्य नागरी सत्कार व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिव श्रीकांत भालेराव हे होते. नामदार आठवले म्हणाले, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात महापुराने हाहाकार माजवला आहे. मात्र नगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. हे महायुतीचे शासन सर्वांची काळजी घेणारे शासन आहे. याबाबत कोणीही चिंता करण्याचे कारण नाही. रिपाइंचा गावा गावांमधील कार्यकर्ता हा बहुजन वंचित समाजाला बरोबर घेऊन जाणार आहे. त्यामुळेच आज केंद्रात व राज्यात सरकारमध्ये आम्हाला मानाचे स्थान आहे. कोणतीही निवडणूक लढवायची असेल तर दलितां बरोबर बहुजन व मराठा समाजाला देखील सोबत घेऊन आमचे कार्यकर्ते चालत आहेत. बहुजन दलित व मराठा एकत्र आल्यास कोणाचीही दानादान उडवण्याची ताकत रिपाइंच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानणारे आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही मागणी आम्ही देखील केली होती. या समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे अनेक कुटुंब आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला नक्कीच पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाबाबत बोलताना ते म्हणाले कि, या मतदार संघांमध्ये अनेकजण रिपाईकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. सुरेंद्र थोरात यांचे वडील पहिल्यापासून आमच्याबरोबर राहिले आहे. सुरेंद्र देखील जिल्हाध्यक्ष म्हणून चांगले काम करीत आहेत. याबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ. हरेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी जागेच्या केल्या गेलेल्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये शिफारस करणार आहे. तसेच इंग्लंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोणत्याही परिस्थितीत केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. म्हाडाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे म्हणाले, रिपाइं एका जाती पूर्ती मर्यादित नाही. हे सुरेंद्र थोरात यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे. रिपाइंची मोठी ताकत श्रीरामपूर मतदार संघांमध्ये वाढल्यामुळे याठिकाणी पक्षाचा आमदार निवडून येऊ शकतो. हा मतदार संघ शिवसेनेकडे आहे मी या पक्षाचा कार्यकर्ता आहे. मात्र तडजोड होऊन हा मतदार संघ रिपाइंला मिळाला तर एकलव्य संघटना पूर्ण ताकतीने रिपाइंच्या उमेदवाराच्या मागे उभी राहील. 
         यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व रिपाईचे जिल्हाप्रमुख सरेंद्र थोरात म्हणाले कि, नामदार आठवले यांनी या मेळाव्यास येऊन मनाचा मोठेपणा दाखवला आहे. रिपाई या मतदार संघामध्ये सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर असल्याने या मतदार संघांमध्ये पक्षाची ताकत वाढलेली आहे. त्यामुळे नामदार आठवले यांनी या मतदार संघात आपला उमेदवार उभा करावा. त्याला नक्कीच निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नामदार रामदास आठवले, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, राजाभाऊ अहिरे यांच्यासह सत्कार मूर्तीचा एकत्रितपणे पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे, काकासाहेब खंबाळकर, दीपक गायकवाड, श्रावण वाघमारे, शाम गोसावी, नगर दक्षिण जिल्हाप्रमुख सनील साळवे, भीमराज बागूल, दिनकर धीवर, बाळासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे, विजय जगताप, संजय कांबळे, प्रकाश लोंढे, पवन साळवे, गोविंद दिवे आदींसह मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहमदनगर जिल्हा रिपाई व सुरेंद्र थोरात मित्र मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन पत्रकार रफिक शेख व श्रीकांत जाधव यांनी केले.

आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते महिला बचत गटांना फिरता निधीचे वाटप ;
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 29
बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज असल्याचे मत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. सिल्लोड शहरातील राजश्री शाहू महाराज मंगल कार्यालयात दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत शहरातील एकोणाविस महिला बचत गटांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा फिरता निधीचे वाटप करण्यात आले, यावेळी माजीमंञी आ.अब्दुल सत्तार बोलत होते. नगरपरिषद अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम ,गटनेते नंदकिशोर सहारे,मुख्याधिकारी सय्यद रफिक,डाँ. मोरे, नगरसेवक विठ्ठलराव सपकाळ, राजु गौर, सुधाकर पाटील, सत्तार हुसैन, राम कटारिया, संजय फरकाडे, चांद मिर्झा, आरेफ पठाण, माणसिंग राजपूत, संदीप पाटील, गोलू कटारिया, सुशिल गोसावी, गणेश डकले आदी मान्यवरांसह बचत गटांच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र सुर्यवंशी यांनी केले.

सामूहिक बलात्कार प्रकरण:तपास अहवाल सादर करण्याचे महिला आयोगाचे पोलिसांना आदेश 
मुंबई:चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली.
चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली.  या प्रकरणाचा तपास अहवाल शनिवारी सादर करा, असे आदेश आयोगाने चुनाभट्टी पोलिसांना दिले. गुन्ह्य़ात हत्येचे कलम जोडण्याची सूचनाही आयोगाने पोलिसांना केली.

जालना येथून दोन महिन्यांपूर्वी मुंबईत नातेवाईकांकडे वास्तव्यास आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा गुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाण्यात दाखल आहे. दुर्धर आजाराने प्रकृती खालावली म्हणून या तरुणीला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  या तरुणीवर लैंगिक अत्याचार घडल्याचे तेथील डॉक्टरांच्या तपासणीत आढळले. तरुणीने आपल्यावर ७ जुलैला चेंबूर परिसरातील चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नंतर ते चुनाभट्टी पोलिसांकडे वर्ग केले गेले.

दोन दिवसांपूर्वी तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांवर आरोप, टीकेची झोड उठली. संशयित तरुणांची नावे देऊनही पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही, असा आरोप तरुणीच्या कुटुंबाने केला, तर राजकीय पक्षांनी मोर्चे काढून निषेध नोंदवला.

प्रत्यक्षात हा गुन्हा चुनाभट्टी पोलिसांकडे  वर्ग झाल्यावर एक पथक औरंगाबादला तरुणीचा जबाब नोंदवण्यासाठी रवाना झाले. मात्र तोपर्यंत तरुणी बेशुद्धावस्थेत गेली होती. ती शुद्धीवर आलीच नाही. त्यामुळे पोलीस तिचा जबाब घेऊ शकले नाहीत. गुन्हा दाखल झाल्याचे आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती तिने प्रकृती खालावलेल्या अवस्थेत वडिलांना दिली. त्यांनी सर्व माहिती पोलिसांना दिली. ज्या संशयित तरुणांवर कुटुंबाने आरोप केले ते घटना घडली त्या वेळी इतरत्र असल्याचे आढळले, असे पोलिसांचे म्हणने आहे.
दरम्यान, या प्रकरणी महिला आयोगाने शुक्रवारी पोलिसांना नोटीस बजावत तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. हत्येचे कलम जोडण्याबरोबरच तरुणीच्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेतील तरतुदींनुसार आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा शिफारशी केल्या आहेत.
मोर्चा, रास्तो रोको : पोलिसांनी  आरोपींना अटक केली नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यात खासदार सुप्रिया सुळे, आमदार विद्या चव्हाण, पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक सहभागी झाले होते. त्यानंतर खासदार सुळे यांनी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आणि आरोपींना त्वरित अटक करण्याची, त्याचबरोबर तरुणीच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. तसेच शुक्रवारी संध्याकाळी सामाजिक, राजकीय संघटनांनी शीव-पनवेल महामार्गावर आंदोलन केले. यावेळी रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला. पीडीत तरुणीच्या नातलगांनीही गुरुवारी आंदोलन केले होते.


श्रीरामपूर (प्रतिनिधी) पक्षातून जे गेले त्यांच्याबद्दल विचार करण्याची गरज वाटत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लावला. श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्या संकुलातील विविध इमारतींचे उद्घाटन व नामकरण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, विधानसभेत असताना पक्षातून एकावेळी 60 लोकांपैकी 52 लोक मला सोडून गेले होते. परंतु तरीही मी पुन्हा उभा राहिलो. लोकशाहीत कुणी कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे जे गेले त्याबद्दल आता विचार करण्याची गरज नाही राज्यात वाढलेली बेरोजगारी, देशात निर्माण झालेली आर्थिक मंदीची लाट, शेतकर्‍यांचे विविध प्रश्‍न दारिद्य्र या मुलभूत प्रश्‍नांना बगल देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र यावेळी जनता बळी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक मंदी निर्माण होत आहे. अनेक बड्या कंपन्यांनी कामगार कमी करण्याचे सत्र सुरू केले आहे. परंतु सत्ताधारी सांगतात की, परिस्थिती चांगली आहे परंतु बँकींग क्षेत्रातून काही लाख कोटी बाजूला काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार नोकर्‍यांपाठोपाठ उद्योगही बंद पाडण्याच्या मार्गावर आहे. परंतु ही स्थिती भयावह आहे. आर्थिक मंदी संदर्भात वेळ पडल्यास आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही श्री. पवार म्हणाले विधानसभेच्या जागा वाटपाबाबत त्यांना विचारले असता 120 राष्ट्रवादी, 120 काँग्रेस व 48 मित्रपक्ष या फॉर्म्युल्यावर आमची चर्चा सुरू आहे. जनतेच्या प्रश्‍नावर लढा देण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाणार असल्याचे ते म्हणाले. घाटमाथ्यावरून समुद्राला जाणारे पाणी वळविण्याचा निर्णय चांगला आहे, पण त्यासाठी लागणारी पुरेशी वीज महाराष्ट्रात उपलब्ध नाही. हे सर्व करताना तज्ज्ञांच्या मतांचा विचार झाला पाहिजे, असेही खा. पवार म्हणाले.
अन् शरद पवार भडकले! सध्या अनेक आमदार व मोठे नेते वेगवेगळ्या कारणांमुळं राष्ट्रवादीला रामराम ठोकून सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या तंबूत जात आहेत. वर्षानुवर्षे पवारांना साथ देणार्‍या दिग्गज नेत्यांचाही यात समावेश आहे. पवारांचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील हेही भाजपच्या वाटेवर आहेत. याच अनुषंगानं श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला गेला. या प्रश्नामुळं शरद पवार भडकले. इथं नातेवाईकांचा प्रश्न येतोच कुठं? असे प्रश्न तुम्ही कसे काय विचारू शकता? तुम्ही माफी मागा, असं म्हणत थेट निघून जाऊ लागले. मात्र, सोबतच्या नेत्यांनी त्यांना व प्रश्न विचारणार्‍या पत्रकाराला शांत केले. त्यानंतर पवार पुन्हा बसले. किमान सभ्यता न पाळणार्‍या लोकांना तुम्ही बोलवत जाऊ नका आणि त्यांना बोलवायचं असेल तर मला बोलवू नका, असं त्यांनी उपस्थितांना सुनावलं. आपण गेलात तर बरं होईल, असंही पवारांनी संबंधित पत्रकाराला हात जोडून सांगितलं.

अहमदनगर / राहुरी (प्रतिनिधी)  राहुरी येथील प्रथितयश डॉक्टर भास्कर रखमाजी सिनारे यांनी नगरचे एम्स हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. निलेश विश्‍वास शेळके, नगर अर्बन बँकेचे चेअरमन व माजी खा. दिलीप गांधी, सीए विजय मर्दा, निर्मल एजन्सीचे योगेश मालपाणी, नगर अर्बन बँकेचे तत्कालीन संचालक प्रदीप पाटील व अन्य अधिकारी यांच्या विरोधात नगर कोतवाली पोलीस ठाण्यात संगनमताने व पूर्वनियोजित कट कारस्थानाने कर्ज प्रकरणासाठी विश्‍वासाने स्वाक्षर्‍या घेऊन दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून बनावट कर्जप्रकरण करत अंदाजे 30 कोटी रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याची तक्रार केल्याने नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळात खळबळ उडाली आहे.तक्रारीत डॉ. सिनारे यांनी म्हटले, महाविद्यालयीन शिक्षणापासून सन 1990 पासून डॉ. निलेश शेळके यांच्याशी माझ्यासह डॉ. रवींद्र कवडे, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. शशांक मोहळे आदींचे मैत्रीपूर्ण संबंध होते. यातूनच आम्ही डॉ. शेळके यांच्यासमवेत नगर शहरात जमिनीचे व्यवहार केले होते. सन 2008 मध्ये डॉ. शेळके यांनी नगर शहरात एम्स हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आम्हाला बरोबर घेऊन ड्रीम इन्व्हेस्टमेंट या नावाने जागा खरेदी केली होती. यासाठी नगर अर्बन बँकेकडून डॉ. शेळके यांनी कर्जही घेतले होते. एम्समध्ये आम्हा चौघांसह एकूण 20 जणांना 30 लाख रुपये घेऊन डॉ. शेळके यांनी भागीदार करून घेतले होते. सन 2014 साली यासाठी शहर सहकारी बँकेने साडेसात कोटी रुपये कर्ज ट्रान्सफर करून घेतले. हॉस्पिटलचे काम पूर्ण झाल्यानंतर सन 2014 साली अद्यावत मशिनरी घेण्यासाठी अर्बन बँकेचे चेअरमन गांधी यांच्याशी कर्जाबाबत चर्चा झाल्याचे सांगून बँकेचे अधिकारी प्रदीप पाटील यांना कर्ज अर्ज घेऊन आमच्याकडे पाठविले होते. त्याचवेळी कोर्‍या कर्ज अर्जावर आमच्या स्वाक्षर्‍या घेतल्या. त्यानंतर आम्ही कधीही बँकेत गेलो नाही, किंवा बँकेनेही बोलावले नाही. तसेच डॉ. शेळके यांच्या घरगुती कारणावरून हॉस्पिटल चालू होणे लांबणीवर पडले होते. त्यामुळे मशिनरी घेणे, इतर कर्ज वितरित होण्याची प्रक्रियाही थांबली होती. एम्सबाबत खरेदी कर्ज व अन्य बाबी डॉ. शेळके हेच बघत होते दि. 10 फेब्रुवारी 2016 रोजी अर्बन बँकेकडून कर्ज थकबाकीबाबत नोटीस मिळाली. त्यामुळे आम्ही याबाबत डॉ. शेळके व बँकेकडे चौकशी केली असता कर्ज परस्पर वितरित केल्याचे समजले. बँकेकडे वेळोवेळी कागदपत्रांची मागणी केली असता हा प्रश्‍न आम्ही व डॉ. शेळके सोडवू. त्यांनी काही रक्कम खात्यात भरली असल्याचे सांगितले.बँकेने आमच्या नावे एकूण 18 कोटी रुपये वितरित केल्याचे समजले. आमच्या पत्नीच्या नावेही शहर बँकेकडून नोटीस आल्याने या दोन्ही बँकेकडून कर्ज घेतल्याचे समजते. त्यानंतर अर्बन बँक तसेच शहर बँकेच्या संचालकांनी डॉ. शेळके यांच्याबरोबर बैठक घेऊन हॉस्पिटल विकण्याचा सल्ला दिला. त्यातून सर्व कर्जप्रकरणे मिटविण्याचे आश्‍वासन दिले. आम्हास विश्‍वासात घेऊन एम्स विकण्याचा व्यवहार पूर्ण करण्यात आला. खरेदीसाठी दोन्ही बँकेने एकत्रित 14 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करून काही रक्कम अर्बनच्या खात्यावर भरून घेण्यात आली. या व्यवहारात एकूण 7 कोटी रुपयांची फसवणूक डॉ. शेळके यांनी केली माहिती अधिकारात कर्ज कागदपत्रांची मागणी केल्यानंतर बँकेचे पदाधिकारी, डॉ. शेळके, विजय मर्दा, दिलीप गांधी यांनी कर्ज प्रकरणातील कागदपत्रांचा वापर करून कर्ज रकमेचा अपहार केल्याचे निदर्शनास आले सर्व रक्कम डॉ. शेळके यांनी स्वतःच्या फायद्याकरीता वापरली आहे. दि. 28 मे 2014, दि. 22 मे 2014 असे मिळून पाच कोटी निर्मल एजन्सी या मशिनरी डिलरला दिल्याचे बनावट कागदपत्र बनविले आहेत. मात्र, मशिनरी रूग्णालयाला न देता या रकमेचा अपहार करण्यात आला आहे. कर्ज प्रकरणासाठी डॉ. शेळके यांनी अर्बनचे कर्मचारी, अधिकारी, दिलीप गांधी यांच्या संगनमताने परस्पर कर्ज वितरित करून निर्मल एजन्सी यांच्या खात्यात विनापरवानगी जमा केली. ही रक्कम अशोक बँकेत वर्ग करून आम्ही दिलेल्या धनादेशाचा गैरवापर करून 18 कोटींचा अपहार केलेला आहे.  या अपहाराबाबत गुरनं. 419/2018, 420/2019, 421/2018 नुसार कोतवाली पोलीस ठाण्यात दि. 26 जुलै 2017 रोजी नोंदविण्यात आला आहे. याप्रकारे डॉ. निलेश शेळके, माजी खा. गांधी, विजय मर्दा, निलेश मालपाणी, प्रदीप पाटील व अन्य अधिकारी यांनी आमची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे  आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार पोलिसांत तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर अर्बन बँकेच्या संचालक मंडळासह सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक संचालक गुन्हा दाखल होण्याच्या भितीने गायब होते. मात्र पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी हा तक्रार अर्ज स्वीकारत तो चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. या शाखेचे उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी यास दुजोरा दिला असून, चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी १९ वर्षीय पीडिता मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाऱ्या भावाकडे राहण्यासाठी गेली होती.
औरंगाबाद : मुंबईतील चेम्बूर परिसरात चार नराधमांनी  सामूहिक अत्याचार केल्यापासून अत्यवस्थ झालेल्या १९ वर्षीय पीडितेची मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज बुधवारी रात्री अखेर थांबली. येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) उपचारादरम्यान बुधवारी (२८ ऑगस्ट) रात्री ९ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिच्यावर महिनाभरापासून उपचार सुरू होते.  जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी १९ वर्षीय पीडिता मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाºया भाऊ, भावजयीकडे  राहण्यासाठी गेली होती. ७ जुलै रोजी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असे घरी सांगून बाहेर पडल्यानंतर  चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. तेव्हापासून ती आजारी पडली. तिचा रक्तस्त्राव थांबत नव्हता. मात्र नराधमांनी दिलेल्या धमक्यांमुळे भेदरलेल्या पीडितेने अत्याचाराची माहिती नातेवाईकांना अथवा पोलिसांना सांगितली नव्हती. दरम्यान, तिची प्रकृती अधिक खालावल्याने तिच्या वडिलांनी तिला २५ जुलै रोजी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले तेव्हा तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब तिच्या आई-बाबांना सांगितली. यानंतर त्यांनी तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली तेव्हा रडतच तिने आपबिती सांगितली.यानंतर तिच्या वडिलांनी पीडितेवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली. मुंबईच्या चेंबूर परिसरातील घटना असल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन पुढील कारवाईसाठी हा गुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाण्यांकडे वर्ग केला. घाटीतील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले तेव्हा तिला असाध्य आजाराने ग्रासल्याचे त्यांना समजले. २५ जुलैपासून सुरू असलेल्या उपचारांना पीडितेचे शरीर प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनाही यश आले नाही आणि तिची मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अखेर थांबली.  अत्याचारामुळे प्रचंड मानसिक धक्काचार नराधमांनी केलेल्या सामुहिक अत्याचारामुळे पीडितेला शारिरीक वेदनेसह प्रचंड मानसिक धक्का बसला होता. या धक्क्यातून तिला सावरता आले नाही. अत्याचारामुळे झालेल्या रक्तस्त्रावाने तिची प्रकृती अधिक नाजूक अवस्थेत गेली होती. गेल्या महिन्याभरापासून या पिडीतेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तिला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती

बुलडाणा - 28 ऑगष्ट
आपली पत्नीचा खून केल्याचे सिद्ध झालेल्या आरोपीला कोर्टाने आजीवन कारावासची शिक्षा दिली होती सदर आरोपी जेल मधून पैरोलवर बाहेर आला व परत गेलाच नाही,त्याचा मोठ्या शिताफिने शोध लावून बुलडाणा एलसीबीने जळगाव खा. च्या एमआईडीसी भागातुन अटक केली आहे.
     बुलडाणा पोलीस अधीक्षक दिलीप पाटिल भुजबळ व अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्या आदेशानव्ये बुलडाणा एलसीबीचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील नंदुरा पोलीस स्टेशन  येथील अप. क्र.3063/13 कलम 224 मधील 6 वर्षा पासुन अभिवचन रजेवरुन फरार असलेल्या आरोपी नामे निवृत्ति दगडू भगेवार वय 32 रा.डिगी
याला जळगाव येथून अटक करण्यात आले आहे.सदर आरोपी हा आपले नाव बदलून
 हनुमान नगर, जळगाव खानदेश येथे राहत होता. यास मोठ्या शितफिने अटक करण्यात आले आहे.आरोपीला पकडून पुढील कार्यवाही साठी नांदुरा पोलीस च्या ताब्यात देण्यात आले आहे.आरोपीने आपली पत्नीची हत्या केली होती.सदरची कारवाही बुलडाणा एलसीबीचे रघुनाथ जाधव,नदीम शेख,श्रीकांत चिंचोले,सरिता वकोडे,राजु आडवे व कैलास ठोम्बरे यांचा सहभाग होता. या टीमची उत्तम कामगिरी बद्दल
पोलीस अधीक्षक बुलढाणा यानी सदर टीम ला 10 हजार रु रिवार्ड दिला आहे.

बुलढाणा - 27 अगस्त
खेत स्थित गोठे में मौजूद भेड के बच्चों पर हिंस्र प्राणी के हमले में 14 बच्चों की मौत हो गई है जिसमे भेडपाल का नुकसान हो गया है.ये घटना कल 26 अगस्त को दिन में दोपहर के समय घटी है जिस से अतराफ़ के किसान मे भय का माहौल है.
       बुलढाणा तहसील अंतर्गत के ग्राम देवलघाट निवासी भेडपाल नामदेव आनंदा सुसर का अफजलपुर वाडी परिक्षेत्र में खेत है.इसी खेत मे अपनी बकरियां और भेडों को रखते है.इन पशुओं की सुरक्षा के लिए बड़े मैदान में टीन लगाए गए है ताकि जंगली जानवरों से भेड बकरियां सुरक्षित रहे सके.कल 26 अगस्त को सभी भेड बकरियां जंगल में गई हुई थी उस समय भेड के बच्चे खेत मे ही थे.अनुमान लगाया जा रहा है कि,दोपहर के समय हिंस्र प्राणी लकड़बग्घा सुरक्षा कवच लांघ कर अंदर घुस आया और उसने 14 भेड के बच्चों को मार दिया.शाम को ये घटना उजागर हुई.इस की सूचना वनविभाग को दिए जाने के बाद आज वनपाल राहुल चौहान ने घटनास्थल पर पहोंच कर पंचनामा किया.भेड़पाल का करीब 35 हज़ार का रुपये के नुकसान का अनुमान लगाया जा रहा है.

संगमनेरात महाराष्ट्र राज्य  दारू उत्पादक शुल्क ची कर्यवायी पंजाब पटालीया मध्यप्रदेश येथून  नासिक मार्गे संगमनेर करेघाटात हाॅटेल कृष्णा गार्डन सायखिंडी फाटा या ठिकानी सापळा रचून ऐक आयशर ट्रक क्रमांक mp-09 gf 3337 तुन राॅयल पटीयाला व्हिस्कीचे ऐकुन 545 बाॅक्स दारू अंदाजे किंमत  34,24,5000 व एक मारूती एसक्राॅस  कार क्रमांक mp - 09 wb 8935 असा अंदाजे किंमत 51,35',940 रूपये किमतीचा राॅयल विस्कीचा मद्य साठा व दोन आरोपी  निरीक्षक संजय परदेशी, दुय्यम निरीक्षक राजेंद्र कोकरे , पी.एस.कडभाने  व मुबंई येथील विषेश भरारी पथकाचे डी.टी.शेवाळे , अशोक तारू प्रयत्नातून तसेच एस.पी.पराग नवलकर, डिवायसपी निकम यांचे मार्गदर्शनातून गुन्हा रंजिस्टर क्रमांक 424 प्रमाणे हा गुन्हा दाखल केला. व मोहीम पार पडली यात जवान सुनिल निमसे,जवान विजय पाटोळे , तोशिफ शेख , अनिल मेंगाळ  इत्यादींचा या प्रसंगी  सहभागी होते.

दिंडोरीच्या परमोरी, लखमापूर परिसरात बिबटय़ांच्या हल्ल्यात दीड ते दोन वर्षांत तीन बालकांना जीव गमवावा लागला आहे.दिंडोरीतील लखमापूर येथील घटना बिबटय़ांचा कायमचा बंदोबस्त करावा

ग्रामीण भागात बिबटय़ाची दहशत वाढतच असून सोमवारी दुपारी दिंडोरी तालुक्यातील लखमापूर परिसरात बिबटय़ाच्या हल्ल्यात शेतात काम करणारी महिला गंभीर जखमी झाली. जिल्हा शासकीय रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू आहेत.
दिंडोरीच्या परमोरी, लखमापूर परिसरात बिबटय़ांच्या हल्ल्यात दीड ते दोन वर्षांत तीन बालकांना जीव गमवावा लागला आहे. बिबटय़ाच्या संचाराने परिसर भयग्रस्त असताना वन विभाग त्यांना जेरबंद करण्यासाठी पावले उचलत नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
लखमापूरच्या हनुमानवाडी शिवारात सोमवारी दुपारी मंगला बाळासाहेब दळवी-देशमुख या शेतात काम करत होत्या. यावेळी शेजारील उसाच्या शेतातून आलेल्या बिबटय़ाने त्यांच्यावर हल्ला चढविला. बिबटय़ाने त्यांची मानगुटीच पकडली. अकस्मात झालेल्या घटनेमुळे दळवी यांना उभे राहणे किंवा पळणे शक्य झाले नाही. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आसपासच्या शेतातील काही जणांनी धाव घेतल्यावर बिबटय़ा पसार झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. हल्ला इतका तीव्र होता की, दळवी यांच्या मानेतून मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव झाला. ग्रामस्थ, कुटुंबीयांनी त्यांना तातडीने दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही वर्षांत दिंडोरीच्या कादवा काठावरील परिसरात बिबटय़ाच्या हल्ल्याचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. दोन वर्षांत तीन लहान बालकांना बिबटय़ाच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले. काही महिन्यांपूर्वी याच परिसरात कुटुंबीय घरात भोजन करत असताना बिबटय़ाने मांजरीला पळवून नेले होते.
कादवा नदीकाठालगत उसाचे मोठे क्षेत्र आहे. हा संपूर्ण बागायती परिसर असून बिबटय़ांच्या अधिवासासाठी पोषक आहे. हल्ल्याची एखादी घटना घडली की, वन विभाग तात्पुरत्या स्वरूपात पिंजरा लावण्याची कार्यवाही करते. अनेकदा बिबटय़ा पिंजऱ्यात अडकतही नाही. काही दिवसांनी ही घटना विस्मृतीत जाते. नवीन घटना घडली, की पुन्हा तोच कित्ता गिरवला जातो, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. परिसरातील शेकडो विद्यार्थी छोटय़ा-मोठय़ा रस्त्यांवरून शाळा, तत्सम कामांसाठी ये-जा करत असतात. परिसरात आधीच भीतीचे वातावरण असताना हल्ल्याच्या घटनेमुळे त्यात आणखी भर पडली आहे. वन विभागाने बिबटय़ांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ अपघात झाला आहे. इंदापूरजवळ पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती असून सुदैवाने या अपघातातून ते थोडक्यात बचावले मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इंदापूरजवळ वरकुटे येथे आनंद शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातातून आनंद शिंदे थोडक्यात बचावले. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

बुलडाणा - 25 ऑगष्ट
भुसावळ कडून नागपूर कडे जाणाऱ्या गांधीधाम विशाखापट्टानम एक्स्प्रेस मधून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाल्यावरून भुसावळ तथा मलकापूर रेल्वे पोलिसांनी संयुक्त सापळा रचून सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान गांधीधाम विशाखापट्टनम गाडी क्रमांक  18502 ही मलकापुर रेल्वे स्थानकावर आली असता गाडीच्या एस 6 बोगीमध्ये 9,10,11 क्रमांकाच्या सिट खाली ठेवलेल्या अंदाजे 10 ते 12 बॅग मध्ये असलेली एक हजार 320 टॅगो पंच कॉटर ज्याची बाजार भावानुसार अंदाजे किंमत 55 हजार रुपयांची देशी दारू जप्त केली असून आरोपी प्रदीप जनार्धन नेतलेकर वय 43 रा.कंवर नगर, चेतनगाव हॉस्पिटल जवळ, जळगाव खान्देश यास  रेल्वे पोलीस वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे , सहायक सुरक्षा आयुक्त राजेश दीक्षित यांच्या मार्गदर्शना खाली राबविण्यात आलेल्या पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक रोशन जमीर खान, पो.कॉ. भूषण पाटील सह मलकापुर आर पी एफ चे पोलीस निरीक्षक राजेश बनकर पो.उप.नी. मनोहर सीरिया,  पो.कॉ.शेख नावेद, दीपक कव्हले आदींनी धडाडीची कार्यवाही केली आहे.या घटने मुळे असे समोर येते की दारू तस्कर रेल्वेतुन दारुची अवैध वाहतूक करीत आहे.आरोपीस अटक करून मुद्देमालासह शेगाव रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती पोनी राजेश बनकर यांनी दिली.


येथील मुरलीधर नगर भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या टोळीला शिताफीने पकडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सर्व संशयित सराईत गुन्ह्रेगार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून त्यांच्यावर घरफोडी, जबरी चोरी व दरोडा टाकल्याचे गुन्हे दाखल असल्याचे समजते. याप्रकरणी चारही संशयितांच्या विरोधात विविध कलमान्वये  गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी दिली. शहरातील मुरलीधर नगर भागात एक टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक पाटील, जांभळे, पोलीस हवालदार शेख, वणवे, जाधव, सुनील पवार आदीच्या पथकाने सापळा रचून शिताफीने या आरोपींना अटक केली त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या तलवारी चॉपरसह इतर हत्यारे व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुभम चुनियन, दिनेश पगारे, रोशन सातभाई आणि राहुल सदे (सर्व रा,मनमाड) अशी या संशयितांची नावे आहेत त्यांच्याविरुद्ध भादवी ३९९ ,४०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित सराईत गुन्हेगार असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या टोळीच्या मागावर होते..


श्रीरामपूर /प्रतिनिधी
श्रीरामपूर येथील जुनी कचेरी मिनी स्टेडियम शेजारील जागृत सूर्यमुखी हनुमान मंदिर मध्ये चौथा श्रावणी शनिवार व गोकुळाष्टमी निमित्ताने महाआरती व प्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला  व महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात येऊन गोरगरीब जनतेला, भक्तांना मोठ्या भक्तिभावाने मंडळाच्यावतीने खिचडीचा प्रसाद , केळी , राजगिऱ्याचे लाडू , या प्रसादाचे  वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आशोक उपाध्ये, डॉक्टर सोनटक्के,  पत्रकार विठ्ठल गोराणे, बाबा नायर ,डॉक्टर पांडे, महाराज कंट्रोड, गणेश गुजरानि, हेमंत बोरावके ,भाऊसाहेब चोथे, छगनराव वाघ, माणिक गांधी, राजू गोसावी, अनिल डहाळे, विजय शेलार, दीपक भांड, सोमनाथ मोरे ,नाना भोसले, सचिन नागरे, रमेश निकम,विष्णू लबडे, बनसोडे दादा ,महिला मंडळ व  मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुनील डहाळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते.

श्रीरामपूर/प्रतिनिधी
भैरवनाथनगर  ग्रामपंचायत हद्दीतील सूतगिरणी जिल्हा परिषद शाळेच्या मागील  भागात राहणारे सूतगिरणी कामगारांच्या मातीच्या घराची पावसामुळे  घरांची पडझड झालेली आहे  यासाठी शासनाकडून मदत  मिळावी म्हणून श्रीरामपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय समाधान सोनवणे साहेब यांना यावेळी निवेदन देण्यात आले यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल लिहिणार, पंचायत समितीचे अधिकारी श्री सपकार साहेब सामाजिक कार्यकर्ते भागचंद नवगिरे सामाजिक कार्यकर्ते सुरेश दोडके तसेच शंकरराव औचिते छबु पठारे, वसंत पिलगर, ज्येष्ठ महिला  शांताबाई भोसले, ताराबाई औचिते, अशोक भिमराज भोसले,  व भागातील भागातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

दिग्रस- राज्यातील २२ हजार ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित न्याय मागण्यासंदर्भात शासनाने कडे अनेकवेळा महाराष्ट्र राज्य ग्रासेवक युनियन शाखा दिग्रस यांनी निवेदन देऊन सुद्धा त्यांच्या मागण्या निकाली न काढल्यामुळे राज्यातील ग्रामसेवक सर्वांगाच्या दि.४ जून ते ६ ऑगस्ट च्या पत्रकाद्वारे दि.९ ऑगस्ट रोजी राज्य संघटना व जिल्हा संघटनेच्या आदेशावरून  दि.२२ऑगस्ट पासून एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारून कामबंद केले असून ग्रा.पं. सचिवांचे शिक्के व चाबी पं.समितीला सादर करण्यासाठी प.स.आवारात ग्रामसेवकांनी आंदोलन पुकारले आहे.
           या आंदोलनात जि.चतुर,आत्माराम माळवे,ए.उंबरकर,डी.पेंधे,पी.खिरेकार,एन.ठाकरे,जी.अन्नपूर्णे,डी.राऊत,पी.दुधे,आर.बावणे,एस.इंगळे,एस.कातकडे,पी.देशमुख,पी.देशभ्रतार,डी.भगत,जी.पोराजवार, एन.राठोड,कहार,जी.इंगोले,ए.काजळे,पी.गावंडे, व्ही.बंगळे सह महाराष्ट्र राज्य ग्रासेवक युनियन शाखा दिग्रसचे ग्रामसेवक उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पारनेर तालुक्यातील गुणोरे येथे ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुणोरे येथील एकाच शेतकरी कुटुंबातील चार जणांनी राहत्या घरामध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली. एकाच कुटुंबातील या चार जणांनी घरातील लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबाजी विठ्ठल बढे (40), कविता बाबाजी बढे (35)आदित्य बाबाजी बढे (15), धनंजय बाबाजी बढे (13) अशी मृतांची नावे आहेत. शेतकरी बाबाजी बढे यांनी पत्नी आणि मुलांचा खून करून स्वतः आत्महया केल्याचा संशय व्यक्त होत आहे. बाबाजी यांची पत्नी कविता या मानसिक आजारी होत्या तर आदित्य हा दिव्यांग होता. सातवीत शिकणारा धनंजय शाळेत अतिशय हुशार होता. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे या परिसरातून ग्रामस्थ जात असताना बाबाजी बढे यांच्या गोठ्यातील जनावरे का हंबरत आहेत म्हणून पाहिले असता घराचे दार खिडकी बंद होती. सकाळी लवकर उठणारे बढे का उठले नाही म्हणून त्यांनी घराची खिडकी उघडली असता हा प्रकार समोर आला आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

सिल्लोड तालुक्यातील मौजे मोढा खुर्द येथे प्रधानमंत्री किसान मानधन योजना बाबत दि. *२३.०८.२०१९* रोजी मोहीम राबविण्यात आली. ही अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना लागू आहे. जी शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रधान करते.ही योजना 18-40 वयो गटातील सर्व पात्र शेतकऱ्यांना लागू आहे या योजने अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना 55-200 रुपये हप्ता 1 ऑगस्ट 2019 रोजी च्या‌‌ वया नुसार आपले  आपल्या वयाच्या 60 वर्षा पर्यंत पेन्शन फंडा मध्ये जमा करावा लागणार आहे. त्या नंतर दर महा 3000 हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळणार आहे .
            या योजने संबधी असणार्या निकष अटी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक श्री. अजय राठोड यांनी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसह सविस्तर माहिती दिली. यावेळी CSC केंद्र चालक श्री.योगेश पंडित, सरपंच श्री.दिनेश बोराडे, उपसरपंच श्री.देविदास पंडित, माजी सरपंच समाधान साळवे, कृषी मित्र योगेश साळवे,  श्री.लक्ष्मन कल्याणकर, चेअरमन श्री.पांडुरंग पंडित, बापूसाहेब धांडे, लक्ष्मन कल्याणकर, रामलाल हासे, लतिफ पटेल एकनाथ पंडित, व ग्रामस्त या ठिकाणी मोठ्या संखेने उपस्तीत होते.

बुलढाणा - 25 अगस्त
तहसील अंतर्गत के ग्राम शेकापुर में मौजूद एक दरगाह में आज दोपहर के समय एक भालु घुस गया जिसकी खबर मिलते ही ग्रामीणों में हडकंप मच गया था.सूचना मिलते ही वनविभाग की रेस्क्यु टीम ने घटनास्थल पर पहोंच कर भालु को पिंजरे में कैद कर लिया है.
     बुलढाणा वनविभाग की जामठी बिट में आनेवाला छोटा सा गांव शेकापुर अजंता की पहाड़ियों से घिरा हुआ है.यहां घना जंगल है जिसमे तेंदुआ,भालु, लकड बग्घा जैसे हिंस्र प्राणियों के अलावा अन्य वनचरों का अधिवास है.शेकापर गांव में शेख सुल्तान बाबा की दरगाह बनी हुई है सीमेंट कॉन्क्रीट की है.आज रविवार दोपहर 3 बजे के करीब एक भालु जंगल से निकलकर दरगाह में अंदर घुस गया.इस बात की भनक ग्रामीणों को लगते ही गांव में खलबली मच गई.भालु दरगाह में पहुचकर अंदर आराम से बैठ गया जो काफी देर बाद भी बाहर नही निकलने पर ग्रामीणों ने हिम्मत जुटाते हुए भालु को कैद करने के लिए दरगाह के मुख्य दरवाजे को बंद कर दिया.इधर घटना की जानकारी बुलढाणा वनविभाग को मिलते ही रेस्क्यु टीम के वनपाल राहुल चौहान,सुधीर जगताप,समाधान मान्टे,विलास मेरत,कल्पना ढंदरे, देवीदास वाघ व चालक शेख ज़फर आदि कर्मी पिंजरा व अन्य साहित्य लेकर शेकापुर पहोंचे और दरगाह के मुख्य दरवाज़े पर पिंजरा लगाया गया तथा जामठी उपसरपंच शेख इमरान,शेकापुर वनसमिति अध्यक्ष सुरेश नरोटे, पवन तायडे, दीपक सोनुने तथा अन्य लोगो के सहकार्य से भालु को हडकाया तब भालु पिंजरे में घुसते ही पिंजरे का दरवाजा बंद कर दिया गया.फिलहाल भालु को विभागीय वन कार्यालय में लाया गया है जिसकी मेडिकल जांच के बाद वरिष्ठों के आदेश पर किसी सुरक्षित जंगल मे छोड़ दिया जाएगा.

युवानेते आशुतोषदादा काळे मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सव कोपरगाव शहरात युवानेते आशुतोषदाद काळे व अभिनेत्री रेशम टिपणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

कोपरगाव दि- 24
कोल्हापूर, सांगली सातारा तसेच कोपरगाव शहरात डेंग्यूमुळे मृत्युमुखी पडलेल्या तसेच माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने कोपरगावसह, कोल्हापूर, सांगली व सातारा येथे पूरपरिस्थितीमध्ये मदत केलेल्या सर्व कोपरगावकरांचा युवानेते आशुतोषदादा काळे, अभिनेत्री रेशम टिपणीस व तहसीलदार श्री. चंद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोपरगाव शहरातील गोविंदा पथकांचा तसेच नागरिकांचा दहीहंडी उत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला कोपरगावकरांनी अलोट गर्दी केली होती.
कोपरगावसह कोल्हापूर, सांगली व सातारा येथे महपुरामुळे झालेल्या नुकसानीत कोपरगावकरांनी सामाजिक बंधिलकीतुन मोठ्या प्रमाणावर मदत केलीच आहे पण दहीहंडी उत्सवाची आपली संस्कृती जपावी तसेच वर्षभर मेहनत करणाऱ्या गोविंदा पथकांच्या आग्रहास्तव दहीहंडी उत्सव आयोजित केला असल्याचे यावेळी युवानेते आशुतोषदादा काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अभिनेत्री रेशम टिपणीस यांनी युवानेते आशुतोषदादा काळे यांनी सामाजिक बंधिकली जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये दिल्याबद्दल तसेच करत असलेल्या समाजकार्याबद्दल युवानेते आशुतोषदादा काळे यांचे कौतुक केले.
युवानेते आशुतोषदादा काळे व पोलीस उपनिरीक्षक श्री. मानगावकर यांच्या हस्ते दहीहंडी फोडून दहीहंडी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी युवानेते आशुतोषदादा काळे मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, आजी - माजी नगरसेवक, कार्यकर्ते, गोविंदा पथके व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जळगाव शहरातील देवदास कॉलनीत मध्यरात्री एकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली याबाबत सविस्तर असे की, देविदास कॉलनी परिसरातील साईबाबा मंदिराजवळ मध्यरात्री दगडाने ठेचून श्याम शांताराम दीक्षित यांचा खून झाल्याची घटना उघड झाली आहे. ते मनसेचे शहर उपाध्यक्ष होते. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांमुळे ही घटना समोर आली. याच परिसरात ते कुटुंबासह वास्तव्यास होते. मनसे कार्यकर्ते होते, तसेच ते तहसीलमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपाधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांसह ,एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांचा ताफा आहे


गंगापूर दि.24 :-गंगापुर तालुक्यातील ढोरेगाव येथील योगेश कृषी सेवा केंद्रांमध्ये बोगस खत आढळल्याने जिल्हा गुणनियंत्रण  पथकाकडून  गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये   जीवनावश्यक कायदा अधिनियम  कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी आशिष लक्ष्मीकांत काळुसे यांचे पथक ढोरेगाव येथील योगेश कृषी सेवा केंद्रामध्ये तपासणीसाठी गेले असता त्यांना एका पावतीवर  डीएपी खताची गोणी विक्री झाल्याचे नमूद होते मात्र ई पॉश मशीनची तपासणी केली असता दुकानदाराला कुठल्याही प्रकारे डीएपी खत आले नसल्याचे उघड झाले त्यामुळे संशय वाढल्याने दुकानाची तपासणी केली असता दुकानांमध्ये सम्राट फर्टीलायझर कंपनीची एक बोगस खताची गोणी आढळून आल्याने गंगापूर तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती रामकृष्ण पाटील  यांच्या फिर्यादीनुसार खत विक्रेते योगेश शिंदे अंकुष दुबिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मच्छिंद्र  सुरवसे करत आहे


बुलडाणा - 24 ऑगष्ट
भाजपाच्या महाजनादेश यात्रे निमित्ताने शेगावात आलेले मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या वाहनातील ताफ्यात एका युवकाने आपली मोटार सायकल घुसवण्याचा प्रयत्न केला यामध्ये ताफ्यातील एक कारची त्याला जोरदार धडक बसली यात तो किरकोळ जखमी झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
        दुसऱ्या टप्प्यातील महाजानदेश यात्रा ही आज शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात पोहचली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात पोहचले सायंकाळी ते मंदिरातून परत येत असतांना त्यांच्या वाहनातील ताफ्यात मंदिराजवळच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडून युवकाने आपली मोटार सायकल घुसविण्याचा प्रयत्न केला.यामध्ये ताफ्यातील एका आवाहनाची त्या युवकाच्या मोटार सायकल ला जोरात धडक बसली व युवक खाली पडला व कारच्या समोरिल चाका खाली येण्याच्या आगोदरच कार चालकाने जोरात ब्रेक दाबला त्यामुळे मोठी घटना तळली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे अपघातग्रस्त वाहना पासून तिसऱ्या क्रमांकाच्या वाहनात होते. युवकाच्या मोटार सायकल ला धडक बसताच ताफा अचानकपणे थांबला. घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवकाला ताब्यात घेत मोटारसायकल बाजूला घेऊन ताफ्याचा रस्ता मोकळा केला. युवकाने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनावधाने गाडी टाकली कि, हेतुपरस्परपणे याचा शोध पोलीस घेत आहे.


बुलडाणा - 24 ऑगष्ट
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आज शेगाव येथे भाजपा कडून काढण्यात आलेली महाजनादेश यात्रे निमित्ताने आले असता त्यांनी श्री गजानन महाराज मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतले.याप्रसंगी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनी मुख्यमंत्री महोदय यांचेसह सोबत असलेले अन्य मंत्र्यांचे स्वागत करून शाल श्रीफळ तसेच श्रीचा प्रसाद देऊन सत्कार केला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे,बुलडाणा पालकमंत्री ना.डॉ संजय कुटे, ना.गिरीष महाजन,ना. डॉ. रणजित पाटील,विदर्भ वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष ना. चैनसुख संचेती यात्राप्रमुख आ. सुमित ठाकूर,आ. आकाश फुंडकर,बुलडाणा जि.प. अध्यक्ष सौ. तायडे, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे,जि. प. महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले पाटील,जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख,नंदू अग्रवाल, यांचेसह अन्य स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.काही दिवसा अगोदर पश्चिम महाराष्ट्रच्या कोल्हापूर व सांगली येथे महापुर आला होता व यात कोट्यावधीचे नुकसान झाले असून श्री गजानन महाराज संस्थानकडून या पुरग्रस्तांसाठी 1 कोटी 11 लक्ष रुपयांची मदतनिधीचा धनादेश मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला.याप्रसंगी संस्थान चे विश्वस्त मंडळीची उपस्थित होते.

बुलडाणा - 24 ऑगस्ट
आपल्या सरकारने पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजन आदेश यात्रा आज बुलढाणा जिल्ह्यात दाखल होत असतांनाच भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यानी मलकापूर येथे घोषणा प्रसार माध्यमानशी बोलतांना केली आहे.
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ही दुपारी  एक वाजेच्या दरम्यान विदर्भाचा प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरात दाखल झाली मात्र बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेत दाखल होताच माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मलकापूर येथे सभास्थळी पोहचून महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी स्वागत सत्कार स्वीकारले नाही.तसेच त्यानी माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय अरुण जेटली यांच्या विषयी शोक संवेदना व्यक्त केल्या आणि उपस्थितासह श्रद्धांजलि अर्पण केली व पुढील सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यानी केली. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी पर्यंत स्थगित केली आहे. सोमवारी मूळ कार्यक्रमानुसार पाथर्डी येथून यात्रा पुढे जाईल.

बुलढाणा- 24 ऑगस्ट
आपल्या सरकारने पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज बुलढाण्यात दाखल होत आहे यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले असून या यात्रेत विरोधकांकडून कुठलेही गैरकृत्य होऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून रात्रीपासून बुलडाणा जिल्ह्यातील विरोधी पक्षातील आक्रमक स्वभावच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आहे.
     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ही आज 24 ऑगस्टला दुपारी बारा वाजता खान्देशातुन विदर्भाचा प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरात दाखल होणार आहे. येथे जाहीर सभा झाल्यानंतर नांदुरा येथे रोडशो व खामगाव आणि शेगावात त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. या जाहीर सभांमध्ये हे विरोधी पक्षातील काही मंडळींकडून निवेदने, घोषणाबाजी अथवा आंदोलने करण्याचे चिन्हे असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. यासाठी रात्रीपासूनच जिल्हाभरात स्थानबद्ध मोहीम हाती घेण्यात आली असून रात्री युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, रोशन देशमुख, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया सेल चे प्रमुख अमित जाधव, यांच्यासह संग्रामपूर शेगाव खामगाव आणि मलकापुरात अनेकांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.यामध्ये मलकापुर नगराध्यक्ष एड हरीश रावळ, मनसे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर,अनिल बगाले,प्रहार जिल्हा उपाध्यक्ष अजय टप,रंजीत डोसे, शाकिर खान,किसान ईश्वर खराटे सहित शेगाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अमित जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या नंदा पाऊलझगडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष गोपाल तायडे, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष निलेश घोंगे आकाश पाऊलझगडे, सागर पाऊलझगडे आदींचा समावेश आहे.

बुलडाणा- 23 ऑगस्ट
ए टी एम मधुन पैशे ट्रान्सफर कसे करता? अशी विचारणा करत दोन अनोळखी इसमानी पिंपळखुटा खु. येथील रहिवाशी व शनिमंदिर टाकरखेड येथील सुपरवायजर विनोद प्रकाश भामद्रे वय 30 ह्याला 30 हजार रुपयांचा चुना लावल्याची घटना आज शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी दुपारी 12:45 वाजेच्या दरम्यान घडली असून बोराखेडी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे 
       या बाबत सविस्तरपणे वृत्त असे की नांदुरा तालुक्यातील पिंपळखुटा खु. येथील रहिवाशी व गेल्या 10 वर्षा पासुन शनिमंदिर टाकरखेड येथे सुपरवायजर म्हणून कार्यरत असलेले  विनोद प्रकाश भामद्रे यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की गेल्या 10 वर्षा पासून शनिमंदिर टाकरखेड येथे सुपरवायजर चे काम करत असुन मंदिराचे व मंदिराच्या शेतीच्या संपुर्ण पैशाचे व्यवहार तेच बघतात. दरम्यान आज 23 ऑगस्ट रोजी दुपारी मंदिराच्या प्रसादाचे समान व मंदिराच्या ताब्यात असलेल्या शेती पिकावर  किटनाश फवारणीचे औषध घेण्याकरिता मंदिराचे अध्यक्ष रमेश जगन्नाथ वराडे यांच्या कडून 10 हजार रु घेतले तसेच त्यांचे मामा महादेव धोडूजी खिरोडकर यांनीही त्यांच्या मुलाच्या महाराष्ट बँकेच्या एटीएम मधून 20 हजार रु काढून आणायांचे सांगितले होते.सदर रक्कम काढण्यासाठी अंदाजे 12:45 दरम्यान स्टेस्ट बँकच्या मोताळा येथील एटीएम मधून 20 हजार रु. काढले तेव्हा तिथे हजर असलेले 2 अनोळखी इसमानी अंदाजे वय 22 ते 25 तर दुसरा 25 ते 30 वर्षे यांनी फिर्यादिस म्हणाले की मला पैशे ट्रान्सफर करायचे आहे असे म्हणाले तेव्हां माझ्या हातातील एकूण 30 हजार माझ्या जवळील प्लास्टिक च्या पिशवीत होते त्या दोन अनोळखी इसमा पैकी एकाने त्याच्या कडील कापडी पिवळ्या रंगाची पिशवी हात चालाकीने फिर्यादिच्या हातात दिली तर त्याच्या हातात असलेली प्लास्टिकची पैशाची पिशवी हातचालखीने स्वत:च्या हातात घेऊन तेथून निघुन घेला अशी फिर्याद  विनोद प्रकाश भामद्रे यांनी बोराखेडी पोलिसांना दिली. 
           विनोद प्रकाश भामद्रे यांच्या फिर्यादी वरून बोराखेडी पोलिसांनी दोन अनोळखी आरोपी विरुद्ध अप क्रमांक 270/19 भादवी ची कलम 420,34 नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय गजानन वाघ हे करीत आहे.सदर घटनेचे सीसीटीवी फुटेजच्या मदतीने पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

आजिंठा-दि.22-08:-जगप्रसिद्ध अजिंठा लेणी च्या सप्तकुंड धबधब्याजवळ सेल्फी घेतांना मुंबई बांद्रा येथील  रहिवासी पर्यटक अशोक भाऊसाहेब हुलकांडे याचा तोल जाऊन तो 150-200 फूट खोल कुंडात जाऊन पडला.दैव बलवत्तर तो पाण्याच्या तीव्र प्रवाहाने पाण्यात न बुडता पाण्यावर फेकला गेला,त्याने लागलीच खडकाचा आसरा घेऊन तब्बल दोन तास कुंडात काढले.शेवटी भारतीय पुरातत्व विभाग व लेनापूरच्या स्थानिक रहिवाश्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने त्यास कुंडातून काढून त्याचे प्राण वाचवले.कोणत्याही पर्यटन स्थळी जीवावर बेतेल अशी सेल्फी घेऊ नका...!

अजिंठा  लेणीच्या  बाजूला असलेल्या लेनापुर च्या डोंगरातील सप्तकुंडात  एक पर्यटक  गुरुवारी दुपारी पाय घसरून  पडला  भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी त्यास सुखरूप कुंडातून बाहेर काढले यामुळे अनर्थं टळला..

अशोक भाऊसाहेब हुकांडे रा. बांद्रा मुंबई असे या पर्यटकाचे नाव आहे. सदर पर्यटक लेणापूर डोंगरातील निसर्ग सोंदर्य बघण्यासाठी लेणीच्या माथ्यावर चढला व येथील सप्तकुंड धबधब्या जवळ गेला. तेथे पाण्यात त्याने मन सोकत भिजून आनंद घेतला. पण पाण्यात शेवाळ असल्याने कळत न कळत तो कधी खाली ३०० फूट खोल असलेल्या सप्त कुंडात पडला त्याला कळाले नाही.

त्याने आरडा ओरड केल्याने आस पास असलेल्या लोकांनी ही माहिती पुरातत्व अधिकारी डी .एस. दानवे याना दिली त्यांनी लगेच दोरी व बचाव कार्य साठी लागणारे साहित्य  मागवून नागरिक व पुरातत्व कर्मचारी यांच्या स हा याने त्याला कसरत करून बाहेर काढले.

त्या पर्यटकाला पोहता येत असल्याने तो एक कपारी च्य सहायाने तब्बल अडीच तास पाण्यात होता त्या मुळे त्याला थरकाप सुटला होता.शिवाय खोल कुंडात असल्याने त्याला दोरीला लटकवून वर ओढण्यात आले यामुळे तो प्रचंड घाबरला होता. पण पाणी व कुंड खोल असल्याने दुस रा पर्याय नसल्याने त्याला शर्थी चे प्रयत्न करून वाचवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आली. त्याला बाहेर काढल्यावर फर्दापूर व नंतर अजिंठा येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. आता त्याची प्रकुर्ती चांगली असल्याची माहिती दानवे यांनी दिली

बुलढाणा- 22 अगस्त:-तहसील अंतर्गत के ग्राम धाड निवासी 14 वर्षीय नाबालिग किशोरी के साथ 5 युवकों द्वारा सामुहिक बलात्कार का सनसनीखेज मामला सामने आने के बाद पीड़ित की शिकायत पर धाड पुलिस थाने में विविध धाराओं के तहत अपराध दर्ज कर पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है.
     प्राप्त जानकारी के अनुसार धाड की रहनेवाली 14 वर्षीय बालीका मेहकर किसी रिश्तेदार के घर गई थी जो 20 अगस्त को मेहकर से निकल कर रात 8 बजे के करीब धाड के बस अड्डे पर पहोंची तब धाड के ही 5 आरोपियों ने बालीका का अपहरण कर उसे अपने साथ जबरदस्ती उठाकर जालना जिले के जाफराबाद ले गए और वहां उसके साथ सामूहिक बलात्कार किया.21 अगस्त की सुबह तड़के 4 बजे के करीब जाफराबाद पुलिस के कुछ कर्मी रात्रि गश्त पर थे तब उन्हें पांचो आरोपियों के साथ एक बालीका नज़र आई जिनसे पूछताछ में वे समाधान कारक उत्तर नही दे पाए.सभी युवक एक समाज के और बालीका दूसरे सामज की होने के कारण जाफराबाद पुलिस को मामला कुछ गडबड नज़र आने पर इसकी सूचना धाड पुलिस को दी गई,धाड पुलिस जाफराबाद पहुचकर बालीका को ले आई.अधिक पूछताछ में बालीका ने  बलात्कार किए जाने की पृष्ठी की.धाड थाने में पीडिता की शिकायत पर धाड निवासी पांचो आरोपियों के खिलाफ अपहरण,बलात्कार की भादवी की धारा 363,376 (ड) तथा पोक्सो कानून के तहत 21 अगस्त को अपराध दर्ज कर पुलिस ने आरोपी गणेश उमेश जाधव (22),शुभम जीवन पांडे (21),राहुल गजानन लोखंडे (22) को गिरफ्तार कर लिया है जबकि अन्य 2 आरोपी फरार है.पुलिस ने गिरफ्तार तीनों आरोपियों को आज बुलढाणा कोर्ट में पेश किया जिन्हें 1 दिन की पुलिस कस्टडी में भेज दिया गया है.फरार 2 आरोपियों को पकडने के लिए पुलिस टीम को रवाना किया गया है,ऐसी जानकारी बुलढाणा अपर पुलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले ने दी है.

नई दिल्ली
सेवा क्षेत्र में सुस्ती, कम निवेश और खपत में गिरावट के बीच देश की आर्थिक वृद्धि इस साल जून तिमाही में 5.7 प्रतिशत पर रहने का अनुमान है। जापान की ब्रोकरेज कंपनी  नोमुरा ने अपनी रिपोर्ट में यह कहा है। नोमुरा के मुताबिक, दूसरी तिमाही (अप्रैल-जून) में सुस्ती के बावजूद जुलाई-सितंबर तिमाही में अर्थव्यवस्था में कुछ सुधार आने की उम्मीद है।  कंपनी ने अपने शोध नोट में कहा कि उच्च आवृत्ति कारकों में नरमी बरकार रहेगी। इसमें सेवा क्षेत्र का खराब प्रदर्शन, निवेश में कमी, बाहरी क्षेत्र में सुस्ती और खपत में भारी गिरावट शामिल है।
वित्त वर्ष 2018-19 में अर्थव्यवस्था की रफ्तार सुस्त होकर 6.8 प्रतिशत पर आ गई। यह 2014-15 के बाद का निम्नस्तर है। इसमें कहा गया है कि उपभोक्ताओं का विश्वास कम  हो रहा है और प्रत्यक्ष विदेशी निवेश में गिरावट आई है। व्यापार और मुद्रा को लेकर चले रहे टकराव ने समस्या को और गंभीर बना दिया है। स्थिति का जायजा लेने के लिए, वित्त  मंत्री निर्मला सीतारमण ने अधिकारियों और उद्योग से जुड़े दिग्गजों के साथ कई बैठकें की हैं। बैठक में उपभोक्ता मांग और निजी निवेश को बढ़ावा देने के लिए कदम उठाने पर  विचारविमर्श किया गया। नोमुरा ने कहा कि हमारा अनुमान है कि जीडीपी वृद्धि मार्च के 5.8 प्रतिशत से घटकर जून तिमाही में 5.7 प्रतिशत पर रह जाएगी। सितंबर तिमाही (तीसरी   तिमाही) में यह बढ़कर 6.4 प्रतिशत हो जाएगी। उसके बाद की तिमाही में जीडीपी वृद्धि की रफ्तार 6.7 प्रतिशत रहने की उम्मीद है।

कोलकाता
चीन और पश्चिम एशियाई देशों में हीरे की मांग घटी है। इससे चालू वित्त वर्ष के शुरुआती चार महीनों में गुजरात के डायमंड कटिंग और पॉलिशिंग कारोबार में 10-15 फीसदी  नौकरियां खत्म हो गई हैं। मांग में सुस्ती से पिछले चार महीनों में पॉलिश्ड डायमंड का भाव 6-10 फीसदी गिरा है। इंडस्ट्री के मुताबिक फिलहाल मांग बढ़ने की कम संभावना है।  जेम ऐंड जूलरी एक्सपोर्ट काउंसिल के वाइस-चेयरमैन कोलिन शाह ने कहा कि पहले से ही गुजरात के डायमंड हब में 10-15 फीसदी नौकरियां जा चुकी हैं। इसका असर राज्य के  सूरत, अमरेली के छोटे केंद्रों और भावनगर में पड़ा है। वैश्विक मांग में सुस्ती के साथ नकदी की कमी से व्यापार प्रभावित हुआ है। अमेरिका और यूरोप से मांग में स्थिरता बनी हुई  है, लेकिन एक बड़े बाजार चीन से मांग में 15-20 फीसदी कमी आई है। गल्फ देशों से भी डायमंड की कुछ खास मांग नहीं आ रही है। अमेरिका-चीन के बीच चल रहे व्यापार युद्ध से  भारतीय डायमंड कारोबार की चमक फीकी पड़ गई है। जुलाई में कट एंड पॉलिश्ड डायमंड का निर्यात पिछले साल की तुलना में 18.15 फीसदी कम रहा। चालू वित्त वर्ष के  शुरुआती  चार महीनों में निर्यात में 15.11 फीसदी कमी आई। इसी अवधि में जेम एंड ज्वैलरी के कुल निर्यात में 6.67 फीसदी गिरावट रही। सूरत डायमंड एसोसिएशन के पूर्व अध्यक्ष बाबू  गुजराती के मुताबिक, गुजरात में हीरों के कारोबार से 20 लाख लोगों को रोजगार मिलता है। इनमें से 8 लाख लोग रफ हीरे की कटिंग और पॉलिशिंग करते हैं। भारत दुनिया में रफ  डायमंड की कटिंग और पॉलिशिंग का सबसे बड़ा केंद्र है। ऐसा भी कहा जाता है कि दुनिया के 15 में से 14 रफ डायमंड की पॉलिशिंग यहीं होती है। गुजराती का कहना है कि चालू   वित्त वर्ष की शुरुआत से ही व्यापार पर सुस्ती का असर पड़ रहा है। हीरे के कारोबारियों ने हालात से निपटने के लिए शिफ्ट घटाई हैं। इसके अलावा कई लोगों की नौकरियां भी चली  गई हैं। उन्होंने कहा कि इंडस्ट्री धीरेधीरे मौजूदा हालात से तालमेल बैठाने की कोशिश कर रही है। शाह का मानना है कि दिसंबर-जनवरी के बीच कुछ रिवाइवल हो सकता है। जुलाई  2019 में जेम एंड ज्वैवरी का ओवरऑल ग्रॉस एक्सपोर्ट 11.08 फीसदी गिरकर 18,633.10 करोड़ रुपए का हो गया, जो पिछले साल 20,955.10 करोड़ का था। वित्त वर्ष 2020 के  शुरुआती चार महीनों यानी अप्रैल- जुलाई में जेम एंड ज्वैलरी का ओवरऑल ग्रोस एक्सपोर्ट भी 6.67 फीसदी गिरकर 84,272.30 करोड़ रुपए का हो गया।

ऋण चूक की पूरी जानकारी देना अनिवार्य


मुंबई
भारतीय प्रतिभूति एवं विनियम बोर्ड (सेबी) के ताजा निर्णय के अनुसार अब कंपनियों को ऋण चूक या डिफॉल्ट से संबंधित पूरी जानकारी रेटिंग एजेंसियों को मुहैया करानी अनिवार्य   होगी। यह निर्णय ऐसे स्थिति में किया गया है जबकि बैंक अपने ग्राहकों की गोपनीयता का हवाला देकर कंपनियों की ओर से ऋण की किस्ते चुकाने में देरी या चूक होन की   जानकारी देने से कतराते हैं। इसको लेकर चिंताओं के बीच बाजार नियामक ने बुधवार को नए नियमों की घोषणा की। बड़ी कंपनियों के ऋण भुगतान में चूक के काफी मामले सामने   आए हैं। इसके अलावा इंफ्रास्ट्रक्चर लीजिंग एंड फाइनेंशियल सर्विसेज (आईएलएंडएफएस) का मामला भी सामने आया है। इससे क्रेडिट रेटिंग एजेंसियां भी सवालों के घेरे में आ गई  हैं। रेटिंग एजेंसियों द्वारा जिन प्रतिभूतियों या इकाइयों की रेटिंग दी गई है, उनको लेकर संभावित जोखिमों का वे पता लगाने में विफल रही हैं। हालांकि, रेटिंग एजेंसियों ने इसका  पूरा दोष कंपनियों पर डालते हुए कहा है कि उन्हें बैंक के ऋण भुगतान में विलंब या चूक से संबंधित पूरी जानकारी इकाइयों द्वारा उपलब्ध नहीं कराई जाती है। अधिकारियों ने कहा  कि कई ऐसे मौके आए हैं, जबकि कुछ इकाइयों ने नियामकीय खामियों का फायदा उठाया है।

दस हजार लोगों को निकालने की तैयारी में कंपनी


नई दिल्ली
ऑटो सेक्टर से शुरू हुआ आर्थिक मंदी का रोग अब कई सेक्टर में फैल गया है। मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक कई सेक्टर्स से फैक्टरी बंद होने, प्रोडक्शन घटाने और कर्मचारियों की  खबरें लगातार निकल कर सामने आ रही हैं। अब इस मंदी की चपेट में बिस्किट बनाने वाली देश की सबसे बड़ी कंपनी पारले भी आ गई है। मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक, खपत में  सुस्ती आने के कारण पारले प्रॉडक्ट्स 8,000- 10,000 लोगों की छंटनी कर सकती है। एक अंग्रेजी के अखबार में छपी खबर में बताया गया है कि कंपनी 100 रुपए प्रति किलो या  उससे कम कीमत वाले बिस्किट पर जीएसटी घटाने की मांग की है। अगर सरकार ने हमारी मांग नहीं मानी तो हमें अपनी फैक्टरियों में काम करने वाले 8,000-10,000 लोगों को  निकालना पड़ सकता है, क्योंकि सेल्स घटने से कंपनी को भारी नुकसान हो रहा है।
हालांकि, पारले जी बिस्किट आमतौर पर 5 रुपए या कम के पैक में बिकते हैं। आपको बता दें कि पारले प्रोडक्ट्स की सेल्स 10,000 करोड़ रुपए से ज्यादा होती है। कंपनी के कुल  10 प्लांट है। इसमें करीब एक लाख कर्मचारी काम करते है। साथ ही, कंपनी 125 थर्ड पार्टी मैंयुफैक्चरिंग यूनिट भी ऑपरेट करती हैं। कंपनी की सेल्स का आधा से ज्यादा हिस्सा ग्रामीण बाजारों से आता है।

बिना फास्ट टैग वाली गाड़ियों की हाइवे पर नो एंट्री


नई दिल्ली
मोटर व्हीकल संशोधन बिल 2019 अब कानून का रूप ले चुका है। सरकार इस कानून को सख्ती के साथ लागू करने में जुटी है। हालांकि, शुरुआत में कानून के कुछ प्रावधानों को ही   लागू किया जाएगा। धीरे-धीरे कानून के अन्य प्रवाधाओं को भी सख्ती के साथ लागू किया जाएगा। एक दिसंबर से बिना फास्ट टैग वाली गाड़ियां नेशनल हाइवे पर नहीं चल पाएंगी।  हाइवे पर टोल पार करने के लिए परिवहन मंत्रालय ने फास्ट टैग को हर व्हीकल पर जरूरी कर दिया है।
इसी के साथ ही सड़क पर ट्रैफिक उल्लंघन करने वालों पर भी एक सितंबर से सख्ती शुरू हो जाएगी। केंद्र सरकार मोटर व्हीकल एक्ट के 63 प्रावधान पूरे देश में एक सितंबर से  लागू करने जा रही है। जिसमें ट्रैफिक के नियम तोड़ने पर भारी जुर्माने और सजा का प्रावधान है। जिस तरह से देश भर में सड़क हादसे हो रहे हैं उसको देखते हुए केंद्र सरकार व्यापक प्लान के साथ इनको कम करने की कोशिश में जुट गई है। परिवहन मंत्री नितिन गड़करी ने कहा है कि अगले पांच साल में 50 फीसदी तक हादसे कम करने का लक्ष्य रखा  गया है और इसके लिए केंद्र सरकार 14000 करोड़ रुपए देश भर में सड़कों के सुधार और ब्लॉक स्पॉट खत्म करने पर खर्च करेगी। जिसके तहत राज्यों और नगरपालिकाओं की सड़कों से लेकर हाइवे की सड़को की डिजाइन, मरम्मत, सुधार और निर्माण पर काम होगा। इसके साथ ही सरकार सड़क पर लापरवाह रूप से गाड़ी चलाने वालों पर सख्ती से निपटने   के लिए नए मोटर व्हीकल एक्ट के नियमों को लागू करने जा रही रही है। कानून मंत्रालय से परामर्श के बाद केंद्र ने नए मोटर व्हीकल एक्ट कानून के 63 प्रोवीजन को एक सितंबर   से हर राज्य को लागू करना जरूरी कर दिया है। मोटर व्हीकल एक्ट के बाकी के प्रावधानों में राज्य अपने हिसाब से बदलाव कर सकेंगे।

(प्रतिनिधी)
शहरातील गटार योजनेतील सांडपाणी प्रकल्पात सुमारे 14 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी श्रीरामपूर नगरपरिषद तत्कालीन नगराध्यक्षा राजश्री ससाणे, तत्कालीन मुख्याधिकारी व इतर अधिकार्‍यांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा राजश्री ससाणे, तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत गणपतराव मोरे, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष महादेव खांडेकर, श्रीरामपूर नगरपरिषद बांधकाम अभियंता सूर्यकांत मोहन गवळी, तत्कालीन बांधकाम अभियंता राजेंद्र विजय सुतावणे, ठेकेदार संस्था लक्ष्मी सिव्हील इंजिनियरींग प्रा.जि.कोल्हापूर, मे.दहासहस्त्र सोल्युशन प्रा.लि. ठाणे वेस्ट यांचा समावेश आहे. याबाबत केतन खोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये श्रीरामपूर नगरपरिषदेचे शहर भुयारी गटार योजनेतील दक्षिणेकडील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एस.टी.पी पंपींग स्टेशनसाठी जागा उपलब्ध नसताना तसेच भुयारी योजनेतील उत्तरेकडील एस.टी.पी.चे सिव्हील वर्क पूर्ण होण्याअगोदरच आवश्यक असणार्‍या मेकॅनिकल इलेक्ट्रीक्ल वर्कची बिले अदा केली.यातून श्रीरामपुरची जनता व शासनाची फसवणूक करुन खोटे व बनावट बिले बनवून सुमारे 13 कोटी 93 लाख 84 हजार 954 रुपयांचा अपहार केला आहे. याबाबत शहर पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 618/2019 भा.दं.वि.कलम 403 ,406, 409,420 ,465,466, 467,468,471, 477(अ),34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट करीत आहे.

मुंबई -
पोलीस ठाण्यात आरोपीचा वाढदिवस साजरा करणे प्रकरण वरिष्ठांच्याही अंगलट आले आहे़ भांडुप पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांसह तीन अंमलदारांचे निलंबन करण्यात आल्यानंतर आता पोलीस ठाण्यातील कारभारावर नियंत्रण ठेवण्यात असमर्थ ठरलेल्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांची संरक्षण आणि सुरक्षा विभागात बुधवारी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर शाम शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात भांडुप पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांची सशस्त्र पोलीस दलात उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्यावरही भांडुपमध्ये एकामागोमाग वाढणारे गुन्हे व त्याविरुद्ध भांडुपकरानी उठवलेल्या आवाजामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सोनापूरमधील तरुणाचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करतानाचे फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आणि पोलीस दलात एकच खळबळ उडाली. याविरुद्ध ही भांडुपकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. याविरुद्ध उपायुक्त अखिलेश सिंह यांनी विभागीय चौकशी सुरु केली. उपनिरीक्षक पंकज शेवाळे आणि सचिन कोकरे यांच्यासह तीन अंमलदारांचे निलंबन करत त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नाईट पीआयसह भांडुप पोलीस ठाण्याचे वपोनि रमेश खाडे यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली. चौकशी पूर्ण होताच खाडे यांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागात बदलीचे आदेश बुधवारी काढण्यात आले.

राहुरी शहरातील शनि चौक येथील देवस्थान दर्गा ईनाम जमिनीवर माजी खासदार तनपुरे यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून सदर जमीन बळकावत असल्याचा आरोप करून ईनामदार कुटुंबीयांनी सदर जमीन परत मिळावी या मागणीसाठी राहुरी तहसील कार्यालयासमोर 19 आ‌‌गस्ट पासून उपोषण छेडले आहे.
ईनामदार यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की , राहुरी नगरपालिका हद्दीतील शनि चौक येथील देवस्थान दर्गा ईनाम जमिनीवर राहुरीचे माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी सदर जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेऊन पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले आहे तसेच बोगस फेरफार वरून सदर जमीन स्वताच्या ताब्यात ठेवली आहे.ईनामदार कुटुंबीयांनी न्याय मिळवण्यासाठी अनेक वेळा उपोषण केले मात्र माजी खासदार व माजी आमदार असल्यामुळे तसेच नगर जिल्ह्याचे मोठे राजकीय प्रस्त असल्याने अधिका-यांवर दबाव आणून आम्हाला न्याय मिळू देत नाही.शासनाच्या अधिका-यांना हाताशी धरून आम्हाला कायद्याचा धाक दाखवून धमकवीले जात आहे.
राहुरीचे तहसीलदार शेख यांनी बोगस फेरफार रद्द करून ईनामदार कुटुंबीयांना न्याय द्यावा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असे ईनामदार यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
सदर उपोषणाचा ४ था दिवस असुन प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.यामुळे प्रशासन व तनपुरे यांचे काय लागेबांधे आहेत असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा अथवा विष प्राशन करून आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी भूमिका या वेळी ईनामदार कुटुंबीयांनी घेतली आहे.

काँग्रेसच्या 'अदृश्य' मतांचा चमत्कार, महायुतीच्या दानवेंसाठी उघडलं विधानपरिषदेचं दार
औरंगाबाद-जालना मतदारसंघातील विधान परिषेदच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले होते.विशेष म्हणजे महायुतीच्या मतांपेक्षा 126 अधिकची मते (फुटल्याची) दानवेंना मिळाली आहेत.
औरंगाबाद - स्थानिक स्वराज संस्थांच्या औरंगाबाद-जालना विधान परिषद मतदारसंघात शिवसेना नेते आणि महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांचा विजय झाला. विशेष म्हणजे दानवेंना 524 मते मिळाली आहेत. त्यामुळे तब्बल 418 अधिकची मते घेऊन दानवेंनी आघाडीचे उमेदवार भवानीदास कुलकर्णी यांचा पराभव केला. आपल्या विजयानंतर अंबादास दानवेंनी आनंद व्यक्त करताना काँग्रेसला खोचक टोला लगावला. तसेच, काँग्रेसची मते आपल्याला मिळाल्याचंही मान्य केलं. 
औरंगाबाद-जालना मतदारसंघातील विधान परिषेदच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले होते. त्यानंतर, आज सकाळी 8 वाजताच मतमोजणीला सुरुवात झाली. काही वेळातच अंबादास दानवेंच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळला. मतदानानंतरच कुठल्या पक्षाची किती मते फुटणार याची उत्सुकता मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांना लागली होती. अखेर, आजच्या निकालानंतर ही उत्सुकता संपुष्टात आली असून काँग्रेस, राष्ट्रवादीसह एआयएमआयमचीही मते फुटल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकांसाठी 657 पैकी 647 मतदान झाले होते. त्यापैकी दानवेंना 524 मते मिळाली असून आघाडीच्या कुलकर्णी यांना केवळ 106 मेत मिळाली आहेत. तर, अपक्ष उमेदवार शाहनवाज खान यांना फक्त 3 मते मिळाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मते फुटल्याचं स्पष्ट झालं आहे.

विजयानंतर माध्यमांशी बोलताना अंबादास दानवेंनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच, पक्षांच काम संघटनात्मक पातळीवर करत राहणं हे कार्यकर्त्याचं काम असतं. त्यानुसार मी काम करत होतो, योग्य वेळ येताच पक्ष दखल घेत असतो. उद्धव ठाकरेंनीही माझ्या कामाची दखल घेऊन मला उमेदवारी दिली. त्यामुळेच मी आमदार झाल्याचं दानवे म्हणाले. तसेच भाजपा-सेना महायुतीकडे एकूण 330मते होती. मात्र, काँग्रेसची काही अदृश्य मते मिळाली. गुप्त मतदान हेच माझ्या विक्रमी मतांचे गणित आहे, असेही दानवेंनी म्हटलंय. तर, मी केवळ काँग्रेस म्हणतोय, असे म्हणत एमआयएमची मते फुटल्याच्या प्रश्नावर त्यांनी नकारात्मकता दर्शवली. विशेष म्हणजे महायुतीच्या मतांपेक्षा 126 अधिकची मते (फुटल्याची) दानवेंना मिळाली आहेत. 

विरार :
 चारित्र्याच्या संशयावरून नालासोपारा येथे एका महिलेने पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा-तुळींज पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. पतीने आत्महत्या केलाचा बनाव रचण्याचा प्रयत्न  तिने केला. मात्र, ही हत्या असल्याचे तपासात समोर आले आहे.नालासोपारा गालानगर येथे तुलसी अपार्टमेंटमध्ये राहणारा सुनील कदम मुंबईत एका खासगी कंपनीत काम करत होता. तो आई-वडील, पत्नी प्रणाली आणि दोन मुली यांच्यासह राहत होता. सुनीलच्या चारित्र्याच्या संशयातून या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत.  बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास याच मुद्दय़ावरून दोघांत वाद सुरू झाला. प्रणालीने स्वयंपाकघरातील चाकूने सुनीलवर ११ वार केले. यात सुनीलचा जागीच मृत्यू झाला. तिने रक्ताचे डाग पुसण्याचा प्रयत्न केला. सुनीलने आत्महत्या केल्याचा बनाव तिने रचला होता. मात्र, ही हत्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget