श्रीरामपूर प्रतिनिधी-भाजपा प्रणित मोदी सरकार हे भांडवलधार्जिने सरकार असून शेतकरी सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय न घेता आपला मित्र असलेल्या उद्योगपतींच्या व बड्या भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेत असल्याने देशातील शेतकरी गोरगरीब जनता महागाईने त्रस्त झालेली आहे. असे प्रतिपादन आ. लहूजी कानडे यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महागाई मुक्त भारत अभियानांअंतर्गत श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस पक्षाच्या वतीने पुकारण्यात लाँग मार्च प्रसंगी काढले.यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष इंद्रनाथ थोरात, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, नगरसेवक अंजुमभाई शेख, जिल्हा सरचिटणीस माऊली मुरकुटे, माजी नगराध्यक्ष देवळाली प्रवरा बाळासाहेब चव्हाण, नगरसेवक रवींद्र गुलाटी, अंकुशराव कानडे, अशोक कानडे, अशोक बागुल, अनु.जाती सेलचे सुभाष तोरणे, किशोर बकाल, प्रताप देवरे, जिल्हा सचिव समीन बागवान, श्रीरामपूर महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष श्रीमती अप्सरा भाभी शेख, नगरसेवक राजेश अलग, तालुका उपाध्यक्ष सतीश बोर्डे, किशोर बकाल, विष्णुपंत खंडागळे होते.सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी हाजी मुक्तार शहा,विजय शेळके, कलिम कुरेशी,बद्रुद्दिन पिरजादे,सुरेश शिंदे, सरपंच दत्तात्रय आदिक, सागर मुठे, दिनकर बनसोडे, किशोर नाना बनकर, सोपान औताडे सुरेश पवार,राजेंद्र औताडे, मदन हाडके, आबा पवार, हरिभाऊ बनसोडे, रमेश आव्हाड, ॲङ विलास थोरात, एन.एस.यु.आय.प्रदेश सचिव अक्षय नाईक, युवक शहरअध्यक्ष अभिजित लिप्टे, काँग्रेस सेवादलचे पन्नालाल कुमावत, सराला बेटाचे सचिन जगताप, सरवरअली सय्यद, दीपक कदम, सुदाम पटारे, राजेंद्र भांड, दिलीप अभंग, सुहास शेलार, कामगार संघटनेचे इम्रान शेख, भैय्याभाई शहा, अशोक भोसले, रामराव शेटे, ॲङ मधुकर भोसले, सुनील शिनगारे, राजेंद्र कोकणे, नानासाहेब रेवाळे, मच्छींद्र मासाळ, अमोल आदिक, भाऊसाहेब पारखे, दिलीप गलांडे, साईनाथ गवारे, राजेंद्र कोकणे, मुदस्सर शेख, संभाजी राजे कदम, अजय खिलारी, राजेंद्र बोरुडे, सुखदेव मुसमाडे, दीपक ना.पठारे, सुहास शेलार, सुहास महांकाळे, संतोष मोकळ, अंतोन अमोलिक, गोविंदराव वाघ, दिनकर बनसोडे, नरेंद्र आसने आदींनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment