रमजानुल मुबारक लेख नं.२ ।।। रोजाःतराविहःऐक आलौकीक पुण्य ।।।

।।। रोजाःतराविहःऐक आलौकीक पुण्य ।।।
अल्लाहाच्या अद्वितीय पर्वाची सुरूवात  शाबान महिनाच्या 30 तारीखेला चंद्रदर्शना नंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या नंतर आपआपल्या मनातील ईच्छा आल्लाहा जवळ मांगुन ,त्या दिवशी जेवढ पुण्य असेल ते सर्व पदरात पाडून, बांधव ज्या ऐका विशिष्ट आशी पवित्र रमजानुल मुबारक चीच खास वैशिष्ट्य पुर्ण ""तराविह नमाज" ची तैयारी करण्याची असते .आपल्या रोजच्या आयुष्यातील ५पाच वेळची जे आल्लाहाने केलेल्या आनिवार्य केलेल्या१),फजर२)जोहर३)असर४)मगरीब५)ईशा या, व्यतिरिक्त फक्त पवित्र रमजानुल मुबारक च्याच महिन्यातील खास वैशिष्ट्य पुर्ण नमाज ""तराविह"'
रात्रीच्या ईशाह नमाजनंतरच तराविह नमाज ला सुरुवात होते ,बांधव आपल्या वडील- धाऱ्यासह,मुलांना, घेऊन सहभागी होतात,
खास वैशिष्ट्य म्हणजे या नमाज मधे संपूर्ण पवित्र "कुरआन शरिफ " चे पढण होतात.पवित्र कुरआन शरिफ आल्लाहाने आपल्याला धरतीवर स्वर्गातूनआपल्या खास दूता मार्फत दररोज हजरत प्रेषित मुहम्मद (स्व.)ला विशेष करून रमजानुल मुबारक च्या महिन्यातच आवतरित केले ,जगाला ऐकमेवद्धैताय,आलौकीक,आदभुत आशी ऐक पवित्र देणगी, भेटच दिली ,पाठवली.
पवित्र कुरआनशरिफ हे ३०तिस पारे(आध्याय) आसतात,६६६६(सहाहाजार सहाशे सहाशष्ट) आयाती.११४ सुरहाअसतात, अशा अदुतिय पवित्र कुराण शरिफचे पठण तराविह नमाजमध्ये ऐक खास व्यक्ती असते त्यांना संपूर्ण कुराण शरिफ तोंडपाठ(मुखद) असते ते व्याकरणासह,आलंकारासह, विशेष म्हणजे सात(७)विविध प्रकारे सुंदर,  ,मंजुळ स्वरांच्या, आवाजात पठन करतात, त्यांना आम्ही " हाफिज-ऐ-कुरआन'" व "कारी-ऐ-कुरआन"" म्हणतात
तराविह नमाजमध्ये २-२-२-२-२चे विभागात आशा प्रकारे २० विस रकात पुर्णपणे करतात ,रोज १-१/२ऐक ते दिड आध्याय पारा घेऊन २६व्या रोजाच्या तराविह नमाजमध्ये ३० पारे पुर्ण (खत्मुल कुरआन) करून आशा आदुतिय पर्वाची सुरुवात होवुन सांगताही  आलौकीक पद्धतीने होत असते,
जगातील सर्व बांधव या आदभुत आशा पर्वणीची वर्षभर आतुरतेनेवाट बघत असतात,कारण वर्षातील ऐक महिना आपल्याला आलेली मरगळ, आळस, आलेले दुर्गुण, आलेल्या मानसिक व शारीरिक त्रासदायक घटना,सुस्तावलेले शरीर निरोगी राहिले पाहिजे म्हणून,झालेला सहन शिलतेचा अंत, धासळलेला आत्मविश्वास ,पोखरलेले मन ,या सर्वांना ऐक नियोजन बध्य ,नैसर्गिक व साचेबद्ध लयबद्ध आध्यात्मिक रिफ्रेश शर कार्यक्रम कोर्स पवित्र रमजानुल मुबारक असते तर बांधवांनी हि संधीआहे या संधी चा फायदा होईल तेवढा करून ,जेवढे पुण्य प्राप्त करता येईल तेवढे थोडेच आहे,,
परंतु या वर्षी संपूर्ण भारतात जगामध्ये CORONA_covid_19 सारख्या महाभयंकर महामारीने धुमाकूळ घातला आहे, तर Corona virus चा आजाराची लागण ,संसर्ग पसरवु नयेत म्हणून ,,
महाराष्ट्र व भारत सरकार ने ,WHO या जागतिक आरोग्य संघटनेचे आदेशानुसार सर्व बांधवांनी आपल्याला आपल्या घरात बसून राहुन घरात च ,
रोजा,नमाज,तराविह नमाज , रोजची नमाज घरामध्ये च आदा करून ,नमाज चे पुण्य ,सबाब, कमावायचेआहेत ,हे सर्वंचेआरोग्य चांगले राहण्यासाठी फायदा आपल्या च आहेत.तर मग अपण सर्व प्रकारे सरकार ला साथ देऊन,सरकारी आदेश पाळु या ,
stay Home,
stay Healthy,
You are Healthy ,
Nation Healthy ,.
लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख,बैतुशशिफा. दवाखाना ,श्रीरामपुर,
9271640014

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget