आहेत. माहितीचे अचुक संकलन व अहवाल सादरीकरण, लसीकरण, व्ही.एच.एन.एस.सी. सभा, प्राथमिक आरोग्य
केंद्र स्तरावरील बैठक ही सर्व कामे करावी लागतात. याशिवाय त्यांना विविध ७० कामावर आधारीत मोबदला
कोरोना १९ पुर्वकाळात मिळत असे ती रक्कम कामानुसार सरासरी २००० रु. असले परंतु त्यांना कोरोना संबंधित
काम दररोज ८ तास करावे लागते त्यामुळे ती रकम मिळणे बंद झाले आहे.गट प्रवर्तक या सुशिक्षित व पदविधर महिला असुन त्यांना सुमारे २५
आशा स्वयंसेविकेवर (Ashe Worker)
साठी ठेवावे लागते. त्याकरिता त्यांना दरमहा सुमारे ११६२५ इतके मानधन मिळते त्यातील बरीचशी रकम ग्राम भेटी
देताना प्रवासापोटी खर्च होतात. त्यामुळे वस्तुस्तः कामाचा मोबदला फार कमी मिळतो.आशा स्वयंसेविका यांचे वेळा वाधक असुन त्यांनी आपले घरदार सांभाळुन आठवड्यातुन ४ दियस काम
करावे व तेही २ ते ३ तास असावे असे सेवाधर्ती अटीमध्ये आहे.
सन २०२१ पासुन ग्रामिण व शहरी भागात आशा व गटप्रवर्तकांचे प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र व
कारंटाईन कॅम्प येथे सकाळ पासुन ८ तासाची उघुटी लावली आहे. काही प्राथमिक आरोग्य केंद्रात तर आशांना
घेऊन अॅन्टीजेन टेस्ट करावी लागत होती ती आता आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांना देण्याबाबत नुकताच आदेश
काढला आहे. दैनदिन लसीकरणाच्या आढाव्या पासुन शासनाच्या सर्व योजनांचा तसेच आशांनी (Asha Worker) केलेल्या
सव्र्हेचा कामाचा दैनदिन आढावा गटप्रवर्तक यांना वरीष्ठांना सादर करावा लागते. त्यामुळे गटप्रवर्तकावर अत्यंत बोजा पडत आहे. त्या स्वताच्या जबाबदारीवर उदार होऊन कुटुंबाची पर्वा न करता राष्ट्रीय कर्तव्य समजुन जोमाने
काम करत आहोत मात्र या कामाचा मोबदला त्यांना काहीही मिळत नाही ही वेठ बिगारी व सक्त विनामुल्य मजुरी
काम करत आहोत मात्र या कामाचा मोबदला त्यांना काहीही मिळत नाही ही वेठ बिगारी व सक्त विनामुल्य मजुरी
करुन घेणे व किमान वेतन कायद्यातील तरतुदीचा सारासार भंग आहे हे भारतीय सविधान २१ व २३ व्या
कलमानुसार निषिध्द आहे.
महत्वाच्या मागण्या है महानगर पालिकेमधील कोविडचे काम करण्यासाठी दररोज आशांना यापुर्वी ३०० रु. मोबदला दिला मात्र मार्च
२०२१ पासुन तो दिला नाही तो कमीत कमी ५०० रु. दरमहा देण्यात यावा. ग्रामिण विभागातील आशा स्वयंसेविका यांना कोबिड - १९ चे काम करण्याबाबत दरमहा १००० रु. व गट
प्रवर्तक यांना ५०० रू, भत्ता देण्यात येत होता. मार्च २०२१ नंतर देण्यात आली नाही जी दिली ती अत्यल्प
आहे. अनेक जिल्हा परिषद ग्रामपंचायत मार्फत 4000 रु. प्रोत्साहन भत्ता देतात परंतु अनेक ठिकाणी तो दिला जात
नाही तो दिलाच पाहिजे. नागरी व ग्रामिण भागातील आशांना व गट प्रवर्तकांना कोणताही भेदभाव न करता दररोज ३०० रू. देण्यात
आलाच पाहिजे. आशा वर्कर यांना१८ हजार बेतन व गट प्रवर्तक यांना २१000 हजार रुपये दरमहा पगार द्यावा. आशा व गट प्रवर्तकवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी कडक योजना करुन कडक शासन करावे.
ज्या आशा व गट प्रवर्तक कोविंड - १९ मध्ये काम करताना १ ते २ महिने कोवित बाधीत असलेमुळे त्यांचे
पेमेंट मानधन निघाले नाहीत ते निघलेच पाहिजे.
Post a Comment