श्रीरामपूर शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा हीशहरातील समस्त नागरिकांची आग्रहाची मागणी आहे.या मागणीसाठी श्रीरामपूर शहरातील मुस्लीम समजाचा कधीही विरोध नव्हता व नाही.आम्ही शिवाजी चौकातच महाराजांचा आश्वारुढ पुतळा उभारावा यासाठी आग्रही आहोत.तरी आपणास विनंती की,छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा शिवाजी
चौकाशिवाय अन्यत्र कोठेही बसविण्यात येवू नये त्यास आमचा व मुस्लिम समाजाचा तिव्र विरोध आहे याची नोंद घ्यावी.पुतळ्याची जागा बदलण्याच्या प्रस्तावास अगर पुतळा अन्यत्र हलविण्याचा प्रयत्न झाल्यास आम्हास नाईलाजाने लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन वगैरे करावे लागेल व मग त्याचे होणाऱ्या परिबणामची जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी.असे अवाहन समस्त मुस्लिम समाजातील बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment