दतनगर येथे शोर्यदिन निमित्त प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ, यांनी शुरविरांना मानवदंना दिली.

श्रीरामपुर-दतनगर येथे भिमा कोरेगांव विजयस्तंभ प्रतिकात्मक उभारून शुरविरांना अभिवादन केले, शासनाने कोराना प्रादुर्भाव मुळे भिमा कोरेगांव येथे जाने मनाई केली, शासकीय नियम पाळत दतनगर परिसरातील व पचंक़ोशितील प्रमुख मान्यवर, जि.प.सदस बाबासाहेब दिघे, पचायत समिती सभापती नाना साहेब शिंदे, दतनगर ग्रामपंचायत चे लोक नियुक्त सरपंच सुनिल भाऊ शिरसाठ, उप सरपंच, प्रेमचंद कूकंलोळ, भिमा भाऊ बागुल (आर पी आय, जिल्हा विभाग प्रमुख) माजी सरपंच पी.एस.निकम सर, तटांमुक्ती समिति अध्यक्ष रविद्र गायकवाड, दतनगर ग्रामपंचायत चे सदस्य, बाळासाहेब विघे, शहाजानभाई बागवान, प्रदीप गायकवाड, हिरामन जाधव, सुरेश जगताप, कीरण खडांगळे, राजंण खोल चे माजी  सरपंच राजुनाना गायकवाड, राजंण खोल पोलिस पाटील,अभंग, निलेश जाधव (राजंण खोल ग्राम.सदस) दतनगर माजी उप सरपंच, जगताप सर, सुनिल उबाळे सर, अशोक बोरगे, (कामगार नेते, ) सजंय बोरगे, सजंय शिरसाठ, सदीप यादव, मोसिन शेख, विकी भागवत, अविनाश जगताप, सचिन साळवे, बाबा बनसोडे, शैलेश गायकवाड,  अमित कोळगे, राजेन्द्र गायकवाड, आदी हजर होते, या कार्यक्रम चे सुत्रसचांलन, सी.एस.बनकर, यांनी केले, सोशल डिस्टन मास्क, सैनिटाईज सह कार्यक्रम करण्यात आला, शेवटी आभार व्यक्त अजय शिंदे यांनी केले,

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget