त्यामुळे नगरपंचायत दाखला घेण्यासाठी या परप्रांतीयांना मोठी अडचण येत होती, तसेच शिर्डी नगरपंचायत जवळून साईनगर रेल्वे स्टेशनला सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतर सर्व बंद असल्यामुळे या परप्रांतीयांना पायीच।डोक्यावर सामान व मुलाबाळाना घेऊन उन्हातानात जातानाचे दृश्य नगर-मनमाड रस्त्यावर दिसून येत होते, नगरपंचायत जवळील गर्दीकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होताना दिसत होते, कोणीही त्यांना लॉकडाऊनचे नियम सांगण्यासाठी किंवा सोशल डिंस्टन्स पाळण्यासाठी सांगताना दिसत नव्हते, राहता तालुका कोरोनामुक्त असला तरी असा प्रकार शिर्डीत घडत राहीला तर दुर्दैवाने भविष्यात काहीही घडू शकते, शिर्डी व परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणात वीट भट्टी, बांधकाम व इतर क्षेत्रात कामासाठी आलेले परप्रांतीय मोठ्या संख्येने आहेत व आपापल्या राज्यात जाण्यासाठी या लोकांची संख्याही अाता मोठी आहे ,तरी याचा प्रशासनाने विचार करून बस ,रेल्वे सोडण्यासाठी व त्यांना दाखले मिळण्यासाठी व्यवस्थित गर्दी न होता नियोजन करणे गरजेचे आहे,असे शिर्डीतून बोलले जात आहे.
रेल्वेने जाणाऱ्या परप्रांतीयांची दाखला घेण्यासाठी न पं समोर मोठी गर्दी । लॉकडाऊनच्या नियमाचा उडाला फज्जा।
त्यामुळे नगरपंचायत दाखला घेण्यासाठी या परप्रांतीयांना मोठी अडचण येत होती, तसेच शिर्डी नगरपंचायत जवळून साईनगर रेल्वे स्टेशनला सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतर सर्व बंद असल्यामुळे या परप्रांतीयांना पायीच।डोक्यावर सामान व मुलाबाळाना घेऊन उन्हातानात जातानाचे दृश्य नगर-मनमाड रस्त्यावर दिसून येत होते, नगरपंचायत जवळील गर्दीकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होताना दिसत होते, कोणीही त्यांना लॉकडाऊनचे नियम सांगण्यासाठी किंवा सोशल डिंस्टन्स पाळण्यासाठी सांगताना दिसत नव्हते, राहता तालुका कोरोनामुक्त असला तरी असा प्रकार शिर्डीत घडत राहीला तर दुर्दैवाने भविष्यात काहीही घडू शकते, शिर्डी व परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणात वीट भट्टी, बांधकाम व इतर क्षेत्रात कामासाठी आलेले परप्रांतीय मोठ्या संख्येने आहेत व आपापल्या राज्यात जाण्यासाठी या लोकांची संख्याही अाता मोठी आहे ,तरी याचा प्रशासनाने विचार करून बस ,रेल्वे सोडण्यासाठी व त्यांना दाखले मिळण्यासाठी व्यवस्थित गर्दी न होता नियोजन करणे गरजेचे आहे,असे शिर्डीतून बोलले जात आहे.
Post a Comment