सार्वजनिक शांततेचा भंग शहर पोलिसांची कारवाई १८ जणाविरुद्ध गुन्हा दाखल.

कोपरगाव : तालुक्यातील टाकळी येथे सार्वजनिक रस्त्यावर रस्त्याच्या कारणावरुन पोलिसांसमोरच विनामास्क आपसात भांडण केले. यावेळी मोठ्याने आरडाओरड करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.  याप्रकरणी पोलीस हवालदार सुरजकुमार जीवन अग्रवाल यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात १८ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योगेश दत्तू बर्डे, सतीष (लल्लू) दत्तू बर्डे, जयश्री गणेश बर्डे, रेणुका शिवाजी वाघ, लहानू रंभू देवकर, दीपक (बोब्या) पिंपळे, ब्राम्हणगाव येथील रिक्षाचालक राकेश (पूर्ण नाव  माहित नाही), जना रोनोबा देवकर, दत्तू रोनोबा देवकर, राजेंद्र निवृत्ती देवकर, परशुराम निवृत्ती देवकर, महेश परशुराम देवकर, अतुल राजेंद्र देवकर, सुमित राजेंद्र देवकर, मच्छिंद्र जना देवकर, संजय देवकर, संदिप जनार्धन देवकर (सर्व रा.टाकळी, ता.कोपरगाव ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget