सध्या भारतात तसेच महाराष्ट्रात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आहे तरी सदर बाब लक्षात घेता अहमदनगर जिल्हयात मा जिल्हाधिकारी सो यांनी अहमदनगर जिल्हयात संचार बंदी लागू केली आहे सदरच्या आदेशामधुन अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे तरी अत्यावश्यक सेवा बजावणारे अधिकारी / कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेशी निगडीत असणारे सर्व नागरीक यांना आपली सेवा बजावत असतांना काही अडचण / तक्रार असल्यास त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर फोन करावा अगर व्हॉटसअप क्रमांकावर मेसेज करावा जेणेकरुन आम्हास आपल्या अडचण / तक्रारीचे निवारण करणे सोईस्कर होईल .
नियंत्रण कक्ष अहमदनगर (१) . ०२४१२४१६१०० (२) . ०२४१२४१६१३२ (३) . ०२४१२४१६१३८
(४) . १०० नियंत्रण कक्ष अहमदनगर व्हॉटसअप क्रमांक (१) . ९१५६४३८०८८
Post a Comment