भारतीय लहुजी सेना तर्फे क्रांति गुरू लहुजी साळवे यांचे २२८ व्या जयंती निमित्त राज्य स्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न

श्रीरामपुर प्रतिनिधि-क्रांति गुरू लहुजी साळवे यांचे विचारने काम करणाय्रा व्याक्तिंच्या कामांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांना वेगवेगळ्या सम्मान पञाने सम्मानित करण्याचा यज्ञ गेल्या अनेक वर्षापासुन सुरू ठेवलेला आहे 

दि,१४/११/२०२२ रोजी क्रांति गुरू लहुजी साळवे यांच्या २२८व्या जयंती सोहळा भारतीय लहुजी सेनाबमार्फत संपूर्ण राज्यभर साजरा होत असलेने   या कार्यक्रमाची सांगता दि , ३०/११/२०२२ रोज़ी श्रीरामपुर येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे क्रांति गुरू लहुजी साळवे जन्म उत्सव सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला होते सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथि इंजि के के आव्हाड,  राष्ट्रीय अध्याक्ष  बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा अध्यक्ष रज्जाक भाई शेख, यांचे प्रमुख उपस्थितीत पाहुण्यांना पुरस्कार मानचिन्ह, श्रीफळ, हार व शाल देवून गौरवण्यात आले .


   सदर जयंती उत्सावाकरीता लहुजी गर्जना आर्केस्ट्रा गित गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता या कार्यक्रामात राज्यप्रमुख सुरेश अढागळे, जिल्हा कार्यअध्यक्ष शांतवन खंडागळे, महंत नारायणगिरी महाराज, औरंगाबाद जिल्हा प्रमुख शकील शेख, या प्रमुख अतिथि यांनी प्रमुख्याने कार्यक्रमास हजर राहुन या कार्यक्रमास यशस्वी करण्यास प्रयत्न केले सदर कार्यक्रमात लहुजी सेनेचे रईस भाई शेख यांना युवा उद्योजक या पुरस्काराने गौरवण्यात आले ह भ प प्रतिभाताई जाधव यांना  समाज जागृति पुरस्काराने गौरवण्यात आले हभप ज्ञानेश्वर महाराज अढाव याना अनाथाच्या कार्यबद्दल नाथ पुरस्काराने गौरवण्यात आले, अर्जुन भाऊ दाभाडे याना हिंदु रक्षक  पुरस्काराने गौरवण्यात आले, तर राजेंद्र आल्हाट यांना वॄक्षमित्र पुरस्काराने गौरवण्यात आले, भाऊसाहेब शेलार समाज मित्र पुरस्काराने गौरवण्यात आले राजेश घोरपडे साहेब श्रीरामपुर भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले, हाजी लतीफ भाई सय्यद याना मौलाना आजाद समाज भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले, अजहर भाई शेख याना डॉ अब्दुल कलाम पुरस्काराने गौरवण्यात आले, ऑड लतीफ शेख याना विधि सेवक या पुरस्काराने गौरवण्यात आले, आसलम बिनसाद याना बाळशास्त्री जांभेळकर समाज प्रबोधन भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले सोहेल भाई शेख युवा भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले, सुभाष दादा त्रिभुवन यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले, विजय भाऊ पवार यांना नवयुवक स्वाभिमान पुरस्कारने गौरवण्यात आले मंजूषा ताई ढोकचौळे यांना आदर्श महिला समाज भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले निलेश मोहन एडके यांना  युवागौरव पुरस्काराने गौरवण्यात आले, ऑड  लक्ष्मीकांत दुधकवडे याना लोक न्याय रक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले सुनिल शिदे याना कृषिभुषण पुरस्काराने गौरवण्यात आले अभिमान कामळे याना क्रांति गुरू लहुजी वस्तात साळवे समाज भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले, आनंद बोधरा याना उद्योजक रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले सुनील सकट याना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले ,   रंजीत बारहाळीकर याना कुशल संघटन पुरस्काराने गौरवण्यात आले,    जगन्नाथ कोरडे याना कृषिसेवक पुरस्काराने गौरवण्यात आले, बाळासाहेब कदम यांना प्रगतिशील शेतकरी पुरस्काराने गौरवण्यात  आले सौ रूपाली नवले यांना आदर्श शिक्षका या पुरस्काराने गौरवण्यात आले तौफीक पठाण यांना कोविड योध्दा या पुरस्काराने गौरवण्यात आले,  

     सदर कार्यक्रम यशस्वीकरीता राजेंद्र ञिभुवन ,सिकंदर ताबोली,फैजन पठान, शुभंम बाळासाहेब बागुल, संदीप शेडगे सलमान पठान, मेहमुद पठान, रमेज पोपटीया, रमेश खामगर,  विशाल मोज़े युसुफ शेख, संजय ससाने विजय शेलार ,बाबा शिदे बरकत अली  शेख, अब्दुल शेख, खाजेखर, संतोष मोकळ,अकबर भाई शेख, मुसा पटेल ताराचंद खंडागळे, रामभाऊ पिंगळे ,भाऊसाहेब आव्हाड, सोमनाथ गायकवाड़, मंगलाताई चव्हाण ,मिसाळ साहेब ,आसीफ शेख, आमजन कुरेशी शेरू कुरेशी,मतीन कुरेशी, साबिर शाह संजय शिरसाठ राजू शेलार रमजान शेख, आदि कार्यकत्यानी  विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्रात मोठ्या  प्रमाणातुन कार्यकर्ते उपस्थित होते .तसेच शेवटी औरंगाबाद जिल्हा प्रमुख शकील शेख यांनी या सर्वाचे आभार व्याक्त केले .

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget