या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पत्रकार श्री दिलीप दायमा हे होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची सुंदर भाषणे ,बडबडगीत सादर केली .तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध संस्था तसेच परिसरातील व्यक्तींनी खाऊचे वाटप केले. शालेय गरजू विद्यार्थ्यांना श्रीरामपूर येथील काजल लोंगाणी मॅडम यांनी गणवेश वाटप केले या कार्यक्रमात कुंदन कुताळ,विजय कुताळ,शैलेश अमोलिक,मंगेश नजन,खंडागळे गुरुजी पत्रकार दिलीप दायमा यांनी शुभेच्छापर भाषणे केली.
या प्रसंगी चंद्रकांत नवले पाटील,रविंद्र कुताळ्,मनोज अमोलिक, दत्तात्रय पटेकर, श्रीकांत अमोलिक,बाबासाहेब धायकर ,निलेश सोनवणे दत्तात्रय खोसे, नवाब शेख, सागर साळवे, मेघाताई बंगाळ
निलेशअमोलिक ,नवले व अमोलीक ताई उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी श्री कल्हापुरे सर यांनी सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री कल्हापुरे सर व रावळे सर यांनी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment