नंतर सर्व प्रकारची वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंधरा वर्षे झाल्यानंतर अनेक वाहने स्क्रप करण्यात येत आहेत. मात्र या स्क्रॅप होणाऱ्या वाहनांवर कोणाचेही नियंत्रण नाही. यासंदर्भात उपविभागीय परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्क्रॅप होणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना परिवहन विभागातून परवानगी घ्यावी लागते .तरच अशी वाहने स्क्रॅप करता येतात. मात्र श्रीरामपूर शहराप्रमाणेच इतर ठिकाणीही दररोज अनेक वाहने स्क्रॅप केली जात आहेत. मग ती वाहने खरंच पंधरा वर्षे झालेली आहेत की चोरीचे आहेत. याचाही तपास लागत नाही .श्रीरामपूर शहरात तर अनेक तरुणांनी असे व्यवसाय टाकले आहेत व ते गब्बर होत चालले आहेत. मात्र यातून खरंच कायदेशीर हा व्यवसाय होत आहेत का? हा खरा प्रश्न आहे. जर विभागीय परिवहन अधिकाऱ्याची परवानगी नसतानाही वाहने स्क्रॅप केली. तर अशा वाहनधारकांवर, गॅरेज मालकांवर , व स्क्रॅप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. जेणेकरून बेकायदेशीरपणे वाहने स्क्रॅप करणाऱ्या टोळीवर नियंत्रण येईल .अनेक तरुण त्यामुळे विविध ठिकाणाहून वाहनांच्या चोरी करतात व ही वाहने स्क्रॅप केली जातात . श्रीरामपूर शहरांमध्ये दोन रुपये किलोने वाहने स्क्रॅप करून दिली जातात. त्यामुळे वाहने चोरीला ही आणखी पाठबळ मिळत आहेत. शिवाय अशी वाहने विविध ठिकाणी स्क्रप केली जात असल्यामुळे या स्क्रॅप वाहनांच्या रस्त्यावरच अस्ताव्यस्त पडलेल्या सुट्ट्या भागामुळे इतर नागरिकांना येण्या-जाण्यास अडथळा होतो. अनेक जण त्यामुळे जखमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणतेही वाहन स्क्रप होताना विभागीय परिवहन कार्यालयाची किंवा अधिकाऱ्याची त्यास परवानगी हवी .जर ती नसल्यास किंवा कोणतीही वाहन स्क्रॅप विनापरवाना होत असेल तर अशा वाहन स्क्रॅप करणाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हावी. अशी मागणी आता जोर धरू लागली असून यासाठी परिवहन विभाग, पोलीस यंत्रणा व शासनाने याकडे अधिकाधिक लक्ष देऊन या विनापरवाना स्क्रॅप होणार्या वाहनांवर नियंत्रण यावे म्हणून स्वतंत्र पथक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे नागरिकांडुन बोलले जात आहे.
स्क्रॅप लेटर नसताना खुलेआम बेकायदेशीर वाहनांची मोडतोड करणाऱ्यांवर व्हावी कडक कारवाई!
श्रीरामपूर प्रतिनिधी-शासनाने पंधरा वर्षानंतर सर्व प्रकारची वाहने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र त्यामुळे अनेक वाहने बिनधास्तपणे व परिवहन अधिकाऱ्यांची परवानगी नसतानाही स्क्रॅप केली जात आहेत. त्यामध्ये कागदपत्रे असणारी व कागदपत्रे नसणारी अशी अनेक वाहने स्क्रॅप केली जात असून त्यामध्ये चोरी केलेल्या वाहनांचा समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या स्क्रप होणाऱ्या वाहनांवर नियंत्रण यावे व त्यासाठी शासनाने स्वतंत्र पथक किंवा पोलीस नियंत्रणासाठी नियुक्त करावेत. व विनापरवाना स्क्राप करणाऱ्या स्क्रॅप धारकांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी आता होत आहे.केंद्र शासनाने 15 वर्षा
नंतर सर्व प्रकारची वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंधरा वर्षे झाल्यानंतर अनेक वाहने स्क्रप करण्यात येत आहेत. मात्र या स्क्रॅप होणाऱ्या वाहनांवर कोणाचेही नियंत्रण नाही. यासंदर्भात उपविभागीय परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्क्रॅप होणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना परिवहन विभागातून परवानगी घ्यावी लागते .तरच अशी वाहने स्क्रॅप करता येतात. मात्र श्रीरामपूर शहराप्रमाणेच इतर ठिकाणीही दररोज अनेक वाहने स्क्रॅप केली जात आहेत. मग ती वाहने खरंच पंधरा वर्षे झालेली आहेत की चोरीचे आहेत. याचाही तपास लागत नाही .श्रीरामपूर शहरात तर अनेक तरुणांनी असे व्यवसाय टाकले आहेत व ते गब्बर होत चालले आहेत. मात्र यातून खरंच कायदेशीर हा व्यवसाय होत आहेत का? हा खरा प्रश्न आहे. जर विभागीय परिवहन अधिकाऱ्याची परवानगी नसतानाही वाहने स्क्रॅप केली. तर अशा वाहनधारकांवर, गॅरेज मालकांवर , व स्क्रॅप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. जेणेकरून बेकायदेशीरपणे वाहने स्क्रॅप करणाऱ्या टोळीवर नियंत्रण येईल .अनेक तरुण त्यामुळे विविध ठिकाणाहून वाहनांच्या चोरी करतात व ही वाहने स्क्रॅप केली जातात . श्रीरामपूर शहरांमध्ये दोन रुपये किलोने वाहने स्क्रॅप करून दिली जातात. त्यामुळे वाहने चोरीला ही आणखी पाठबळ मिळत आहेत. शिवाय अशी वाहने विविध ठिकाणी स्क्रप केली जात असल्यामुळे या स्क्रॅप वाहनांच्या रस्त्यावरच अस्ताव्यस्त पडलेल्या सुट्ट्या भागामुळे इतर नागरिकांना येण्या-जाण्यास अडथळा होतो. अनेक जण त्यामुळे जखमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणतेही वाहन स्क्रप होताना विभागीय परिवहन कार्यालयाची किंवा अधिकाऱ्याची त्यास परवानगी हवी .जर ती नसल्यास किंवा कोणतीही वाहन स्क्रॅप विनापरवाना होत असेल तर अशा वाहन स्क्रॅप करणाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हावी. अशी मागणी आता जोर धरू लागली असून यासाठी परिवहन विभाग, पोलीस यंत्रणा व शासनाने याकडे अधिकाधिक लक्ष देऊन या विनापरवाना स्क्रॅप होणार्या वाहनांवर नियंत्रण यावे म्हणून स्वतंत्र पथक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे नागरिकांडुन बोलले जात आहे.
नंतर सर्व प्रकारची वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंधरा वर्षे झाल्यानंतर अनेक वाहने स्क्रप करण्यात येत आहेत. मात्र या स्क्रॅप होणाऱ्या वाहनांवर कोणाचेही नियंत्रण नाही. यासंदर्भात उपविभागीय परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्क्रॅप होणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना परिवहन विभागातून परवानगी घ्यावी लागते .तरच अशी वाहने स्क्रॅप करता येतात. मात्र श्रीरामपूर शहराप्रमाणेच इतर ठिकाणीही दररोज अनेक वाहने स्क्रॅप केली जात आहेत. मग ती वाहने खरंच पंधरा वर्षे झालेली आहेत की चोरीचे आहेत. याचाही तपास लागत नाही .श्रीरामपूर शहरात तर अनेक तरुणांनी असे व्यवसाय टाकले आहेत व ते गब्बर होत चालले आहेत. मात्र यातून खरंच कायदेशीर हा व्यवसाय होत आहेत का? हा खरा प्रश्न आहे. जर विभागीय परिवहन अधिकाऱ्याची परवानगी नसतानाही वाहने स्क्रॅप केली. तर अशा वाहनधारकांवर, गॅरेज मालकांवर , व स्क्रॅप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. जेणेकरून बेकायदेशीरपणे वाहने स्क्रॅप करणाऱ्या टोळीवर नियंत्रण येईल .अनेक तरुण त्यामुळे विविध ठिकाणाहून वाहनांच्या चोरी करतात व ही वाहने स्क्रॅप केली जातात . श्रीरामपूर शहरांमध्ये दोन रुपये किलोने वाहने स्क्रॅप करून दिली जातात. त्यामुळे वाहने चोरीला ही आणखी पाठबळ मिळत आहेत. शिवाय अशी वाहने विविध ठिकाणी स्क्रप केली जात असल्यामुळे या स्क्रॅप वाहनांच्या रस्त्यावरच अस्ताव्यस्त पडलेल्या सुट्ट्या भागामुळे इतर नागरिकांना येण्या-जाण्यास अडथळा होतो. अनेक जण त्यामुळे जखमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणतेही वाहन स्क्रप होताना विभागीय परिवहन कार्यालयाची किंवा अधिकाऱ्याची त्यास परवानगी हवी .जर ती नसल्यास किंवा कोणतीही वाहन स्क्रॅप विनापरवाना होत असेल तर अशा वाहन स्क्रॅप करणाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हावी. अशी मागणी आता जोर धरू लागली असून यासाठी परिवहन विभाग, पोलीस यंत्रणा व शासनाने याकडे अधिकाधिक लक्ष देऊन या विनापरवाना स्क्रॅप होणार्या वाहनांवर नियंत्रण यावे म्हणून स्वतंत्र पथक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे नागरिकांडुन बोलले जात आहे.
Post a Comment