दिवसेंदिवस बुवाबाजी छाछूगीरी करणारांची संख्या वाढत आहे लोकांना खोटेनाटे अश्वासने देवुन आर्थिक लुबाडणूक करणाराचे मोठमोठे अड्डे तयार झालेले आहेत बेलापुर परिसरात चालणारी बुवाबाजी बंद करण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समीतीने या परिसरात व्यापक जनजागृती मोहीम राबवुन लोकांच्या श्रध्देचा फायदा घेवुन फसवणूक करणाराविरुध्द कारवाई करावी अशी मागणी सूज्ञ नागरीकाकडून केली जात आहे .
ग्रामपंचायत निवडणूकीनंतर सोसायटी निवडणूकीतही तंत्र मंत्र टोटके यांचा वापर?
बेलापुर (प्रतिनिधी )-एकीकडे विज्ञानाने मानवाची प्रगती होत आसतानाच बेलापूरात निवडणूक निमित्ताने गंडेदोरे केल्याचा प्रकार समोर आला असुन ग्रामपंचायत निवडणूकी नंतर सोसायटी निवडणूकीतही असाच प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. वर्षभरापूर्वी बेलापुर ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती त्या निवडणूकीत वाग्यांची पुजा करुन त्यास टाचण्या टोचून ते ठराविक ठिकाणीच टाकण्यात आले होते त्याचा परिणाम बेलापुर ग्रामपंचायत निवडणूकीत किती झाला? हे ते तंत्र मंत्र करणारांनाच ठाऊक! परंतु आता बेलापुर सोसायटी निवडणूकीतही अशाच प्रकारे तंत्र मंत्र टोटके करण्याचा प्रकार उघड झाला आहे असे टोटके करुन काहीच होत नसते है माहीत असुनही आठ दिवसापूर्वी आमावस्येच्या दिवशी नारळाची पुजा करुन ते ठराविक ठिकाणी ठेवण्यात आले होते आज बेलापुर सेवा संस्थेचे मतदान होत आहे त्या मतदान केंद्रासमोरच असे टोटके केल्याचे आढळून आले असून हा केवळ अंधश्रध्देचा प्रकार आहे विकृत मनोवृत्तीचा प्रकार असावा अशा मनोविकृताचा शोध घेण्याची नागरीकांची मागणी आहे . बेलापुर वा परिसरात
दिवसेंदिवस बुवाबाजी छाछूगीरी करणारांची संख्या वाढत आहे लोकांना खोटेनाटे अश्वासने देवुन आर्थिक लुबाडणूक करणाराचे मोठमोठे अड्डे तयार झालेले आहेत बेलापुर परिसरात चालणारी बुवाबाजी बंद करण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समीतीने या परिसरात व्यापक जनजागृती मोहीम राबवुन लोकांच्या श्रध्देचा फायदा घेवुन फसवणूक करणाराविरुध्द कारवाई करावी अशी मागणी सूज्ञ नागरीकाकडून केली जात आहे .
दिवसेंदिवस बुवाबाजी छाछूगीरी करणारांची संख्या वाढत आहे लोकांना खोटेनाटे अश्वासने देवुन आर्थिक लुबाडणूक करणाराचे मोठमोठे अड्डे तयार झालेले आहेत बेलापुर परिसरात चालणारी बुवाबाजी बंद करण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समीतीने या परिसरात व्यापक जनजागृती मोहीम राबवुन लोकांच्या श्रध्देचा फायदा घेवुन फसवणूक करणाराविरुध्द कारवाई करावी अशी मागणी सूज्ञ नागरीकाकडून केली जात आहे .
Post a Comment