साकुरी /किशोर पाटणी राहता तालुक्यात शेती व्यवसायाला जोड धन्दा म्हणून दुरदृष्टी कोणातुन माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकाराने दहा वर्षांपासून फुलशेती चा आधार घेतला मतदारसंघात असलेल्या साईबाबा मंदिर आणि रोज येणाऱ्या हजारो साईभक्त भाविकांचा आधार या फुलशेती ला ठरला राहता तालुक्यातील अर्थकरणाला आधार ठरणारी फुलशेती कोरोणा महामारी व बंद असलेली परराज्यातील वाहतूक व बंद असणारे साईबाबा मंदिर व धार्मिक मंदीरे यामुळे लागवड केलेल्या गुलछडी व गंलाडाफुले शेतकरी लोकांना जनावरांना खाऊ घालताना लाखो रुपयांचे झालेले नुकसान यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहे
अधिक माहिती अशी की शिर्डी लगतच्या कालेवाडी येथे असलेले शेतकरी गोरक्षनाथ निवृत्ती दिघे यांनी एक एकर शेतात गुलछडी लागवड केली होती तर बिगाभर शेतात गंलाडा फुले लावले होते एक गुलछडी साठी पन्नास हजार रुपये खर्च येतो तीन महिन्यांत पिक हातात येते त्यानंतर १५००रुपये रोजाने सहा महिन्यांत तीन ते चार लाख रुपये या शेतीतून मिळतात मात्र कोरोणा महामारी आजार मात्र राहता तालुक्यातील फुलशेती उजाडकरणारी ठरली यामुळे राहता तालुक्यातील फुलशेती घेणारे शेतकरी बांधवांना यातुन कोट्यवधी रुपयेचा मोठा आर्थिक फटका बसल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत डोळ्यांदेखत लाखो रुपयांचे नुकसान बघण्याचे दुर्भाग्य शेतकरी बांधवांच्या नशिबी आल्याचे सांगाताना गोरक्षनाथ निवृत्ती दिघे यानि अक्षु अनावर झाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन आर्थिक आधार देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी दिघे यांनी केली आहे
चौकट
चारा ऐवजी फुले खाऊ घालण्याची जनावरा वर वेळ
डोळ्यांदेखत लाखोंचे नुकसान फुले जनावरांना खाऊ घालण्याची आली वेळ त्यामुळे महागडी किमतीचे कित्येक किलो फुले जनावरांना चारा म्हणून फुले खाउ घालण्याची वेळ बहुधा पन्नास वर्षांत पहिल्यांदाच आली आहे आता शासनाने शेतकरी बांधवांना आधार दिला पाहिजे
सौ पुष्पा गोरक्ष दिघे शेतकरी
कालेवाडी शिर्डी.
अधिक माहिती अशी की शिर्डी लगतच्या कालेवाडी येथे असलेले शेतकरी गोरक्षनाथ निवृत्ती दिघे यांनी एक एकर शेतात गुलछडी लागवड केली होती तर बिगाभर शेतात गंलाडा फुले लावले होते एक गुलछडी साठी पन्नास हजार रुपये खर्च येतो तीन महिन्यांत पिक हातात येते त्यानंतर १५००रुपये रोजाने सहा महिन्यांत तीन ते चार लाख रुपये या शेतीतून मिळतात मात्र कोरोणा महामारी आजार मात्र राहता तालुक्यातील फुलशेती उजाडकरणारी ठरली यामुळे राहता तालुक्यातील फुलशेती घेणारे शेतकरी बांधवांना यातुन कोट्यवधी रुपयेचा मोठा आर्थिक फटका बसल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत डोळ्यांदेखत लाखो रुपयांचे नुकसान बघण्याचे दुर्भाग्य शेतकरी बांधवांच्या नशिबी आल्याचे सांगाताना गोरक्षनाथ निवृत्ती दिघे यानि अक्षु अनावर झाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन आर्थिक आधार देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी दिघे यांनी केली आहे
चौकट
चारा ऐवजी फुले खाऊ घालण्याची जनावरा वर वेळ
डोळ्यांदेखत लाखोंचे नुकसान फुले जनावरांना खाऊ घालण्याची आली वेळ त्यामुळे महागडी किमतीचे कित्येक किलो फुले जनावरांना चारा म्हणून फुले खाउ घालण्याची वेळ बहुधा पन्नास वर्षांत पहिल्यांदाच आली आहे आता शासनाने शेतकरी बांधवांना आधार दिला पाहिजे
सौ पुष्पा गोरक्ष दिघे शेतकरी
कालेवाडी शिर्डी.
Post a Comment